शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे कृषी रद्द करा : प्रकाश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:23 IST

कृषी कायदे व अन्यायकारक इंधन दरवाढी विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी २६ मार्च रोजी भारत बंदची हाक दिली होती. या ...

कृषी कायदे व अन्यायकारक इंधन दरवाढी विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी २६ मार्च रोजी भारत बंदची हाक दिली होती. या भारत बंदला काँग्रेस पक्षाने सक्रिय पाठिंबा दिला आहे. या बंदमध्ये सहभागी होत जिल्हा व तालुका कॉंग्रेसच्या वतीने आज पानीव (ता. माळशिरस) येथे एकदिवशीय उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रकाश पाटील बोलत होते.

शेतकरी विरोधी कृषी कायद्यांना मंजूरी, अनुभव नसलेल्या कंपन्यांंकडून राफेलची खरेदी, एक देश एक कर म्हणून जीएसटीतून पेट्रोल व डिझेल वगळणे, बहुतांश राष्ट्रीयीकृत आस्थापनांचे खाजगीकरण यावरून केंद्र सरकार हुकूमशाहीकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिक आहे. यामुळे शेतकऱ्यांसह देशवासियांनी वेळीच जागृत होऊन केद्र सरकारच्या विरोधातील लढाईत सहभागी होण्याचे आवाहन माजी आमदार रामहरी रूपनवर यांनी केले.

यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शिरीष फडे, कार्याध्यक्ष नागेश काकडे, युवा तालुकाध्यक्ष सौरभ रुपनवर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष दादासाहेब पाटील, राजाभाऊ रुपनवर, राजीव गायकवाड, बाळासाहेब मगर, अमोल पाटील, प्रताप घुले, अतुल देवकर, संतोष शिंदे, विठ्ठल चव्हाण, दिनेश शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

फोटो ::::::::::::::::::::

पानीव येथे कृषी कायदे व इंधन दरवाढीच्या विरोधातील आंदोलनात सहभागी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी आमदार रामहरी रूपनवर व कॉग्रेसचे कार्यकर्ते.