शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

सोलापूरात जनहित शेतकरी संघटनेचे बोंबाबोंब आंदोलन

By admin | Updated: March 18, 2017 19:22 IST

सोलापूरात जनहित शेतकरी संघटनेचे बोंबाबोंब आंदोलन

सोलापूरात जनहित शेतकरी संघटनेचे बोंबाबोंब आंदोलनसोलापूर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नवीपेठ येथील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन झाले़ यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी शेतकऱ्यांनी केल्या़ कोणताही अनुचित प्रकार घडू नये यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ आष्टी तलावावरील सोडविण्यात आलेले डी़पी़ जोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी महाविरतणास त्वरीत आदेश द्यावेत, उजनी धरणाचे पाणी आष्टी तलावात त्वरीत सोडावे व ते पाणी आष्टी उपसासिंचन योजनेत सोडावे, बेजबाबदार व भ्रष्ट्र कार्यकारी अभियंता बिराजदार व जीवने यांना त्वरीत निलंबित करण्यात यावे, पाटकुल पाटीजवळ मोहोळ-पंढरपूर रोडवरती अर्धवट कॅनॉलचे काम पूर्ण करण्यासाठी नवीन पुल बांधण्यात यावा, आष्टी उपसा जलसिंचन योजना १७ वर्षे रखडत पडलेली आहे़ सदर काम पूर्ण करून पोखरापूर तलावात पाणी सोडण्यात यावे यासह आदी मागण्यांबाबत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले़ यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तालुक्यातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते़