शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

भुयारी रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:16 IST

नारायण चिंचोलीत पुरातन हेमाडपंती सूर्यनारायण मंदिर हे राज्यातील एकमेव देवस्थान आहे. राज्यभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. सध्या मोहोळ- ...

नारायण चिंचोलीत पुरातन हेमाडपंती सूर्यनारायण मंदिर हे राज्यातील एकमेव देवस्थान आहे. राज्यभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. सध्या मोहोळ- पंढरपूर- आळंदी या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात पंढरपूरपासून अवघ्या १० कि.मी. अंतरावर असलेल्या नारायण चिंचोलीवर अन्याय होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गाव आणि शेती विभागली आहे. त्यामुळे येथे पोहोच व भुयारी रस्ता करणे गरजेचे आहे. २५ जुलैपर्यंत याबाबत आदेश न निघाल्यास जोपर्यंत पोहोच भुयारी रस्ता होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ हा रस्ता रोखून धरतील, असे भाजप अनुसूचित जाती-जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण धनवडे यांनी सांगितले.

या मागणीचे लेखी निवेदन तुंगत मंडलचे मंडल अधिकारी आर.एस. मोरे यांना दिले. यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव माउली हळणवर, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष संतोष चव्हाण, रासपाचे जिल्हाध्यक्ष पंकज देवकते, सरपंच, उपसरपंच, सूर्यनारायण देव ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पीएसआय वसमळे, तुंगत बीटचे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.