शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

तिसंगी तलाव भरून देण्याच्या मागणीसाठी वाखरीत रास्ता रोको

By दिपक दुपारगुडे | Updated: October 10, 2023 21:54 IST

वाखरी येथे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन

दीपक दुपारगुडे, सोलापूर: पंढरपूर तालुक्यातील ९ गावांसाठी महत्त्वाचा असणारा तिसंगी-सोनके तलाव १०० टक्के भरून घेण्यात यावा. या मागणीसाठी मंगळवार, दि. १० रोजी पंढरपूर-पुणे रोडवर वाखरी येथे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

तलाव भरण्यास दिरंगाई केल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत नीरा उजवा कालव्याच्या पाण्यातून तलाव न भरता बंद केल्यास १६ ऑक्टोबरपासून पंढरपूर उपविभागीय अधिकारी कार्यालासमोर आमरण उपोषणाचा इशारा यावेळी दिला. दरवेळी नीरा देवघर, भाटघर धरण भरल्यानंतर तलाव १०० टक्के भरून घेतला जातो. यंदा मात्र लोकप्रतिनिधी अणि अधिकाऱ्यांनी सोयीची भूमिका घेतल्याने तलाव अद्याप भरलेला नाही. तलाव भरण्यासाठी काय उपाययोजना करणार आहात, असा सवाल समाधान फाटे यांनी उपस्थित केला.

यावेळी विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील, माजी उपसभापती विष्णू बागल, विठ्ठलचे संचालक समाधान काळे, शेतकरी नेतेे समाधान फाटे, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणेश बागल, युवासेनेचे रणजित बागल, सचिन आटकळे, अतुल फाटे, सुधाकर फाटे, जोतीराम पोरे, नितीन बागल, श्रीरंग नागणे, शिवाजी नागणे, मारुती पोरे उपस्थित होते.

टॅग्स :Pandharpurपंढरपूर