शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

कर्जमाफीसाठी आॅक्टोबरचा मुर्हुत कशाला, आ़ प्रणिती शिंदे यांचा भाजप सरकारला सवाल

By admin | Updated: June 8, 2017 15:22 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : शेतकरी बांधवांना कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव मिळावे, यासाठी कॉंग्रेस पक्षाचा सतत प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी कॉंग्रेससह सरकार विरोधी सर्व पक्षांनी राज्यात संघर्ष यात्रा काढली. १ जूनरोजी शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप सुरु केला आहे. या संपाला पहिल्या दिवसापासून आपला पाठींबा होता. अल्पभूधारक शेतकऱ्यांना १ आॅक्टोंबरपर्यंत कर्जमाफी देणार असल्याची घोषणा केली जात आहे. मग, कर्जमाफी करायचीच असेल तर त्यासाठी मुर्हूत कशाला हवा असा प्रश्नही आ. प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.भाजप सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ सुरु केलाय. शेतकऱ्यांना जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ही अत्यंत दुदैर्वी बाब आहे. कॉग्रेस सरकारच्या काळात असे कधीही घडले नव्हते. भाजपाचे सरकार सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या हालअपेष्ठा सुरु झाल्यात सरकारने शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता तात्काळ कर्जमाफी द्यावी. अन्यथा सुरु असणारे आंदोलन अधिक तीव्र करु, अशी तंबीही आ. प्रणिती शिंदे यांनी सरकारला दिली.भाजप सरकारकडून शेतकऱ्यांंच्या शेतीमालाला भाव नाही. शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची मदत नाही. कर्जमाफी नाही. सत्तेच्या हव्यासापोटी शेतकऱ्यांंना निवडणूकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले. परंतु सत्तेत येऊन तीन वर्षे झाली तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर यांचा आजही अभ्यासच सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत त्यामुळे त्यांची कुटूंबे रस्त्यावर येत आहेत. तरीदेखील या सरकारला काहीच वेदना होत नाहीत. ही अत्यंत खेदाची बाब आहे.