शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

ऊस गाळपात ‘भैरवनाथ’ची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:37 IST

२३ ऑक्टोबर रोजी कारखाना सुरू झाला. इंजिनिअरिंग व उत्पादन विभागाच्या तांत्रिक अडचणी पूर्ण करून व शेती खात्याकडून नियमित ऊस ...

२३ ऑक्टोबर रोजी कारखाना सुरू झाला. इंजिनिअरिंग व उत्पादन विभागाच्या तांत्रिक अडचणी पूर्ण करून व शेती खात्याकडून नियमित ऊस पुरवठा होत असल्यामुळे गाळपामध्ये सातत्य राहिले आहे. त्यासाठी भैरवनाथ साखर उद्योग समूहाचे चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांचे निर्णय व प्रोत्साहन व्हा. चेअरमन अनिल सावंत यांचे नियोजन, शेती खात्याकडे स्वतः लक्ष घातल्यामुळे व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला.

कारखान्याने दिवसाला सरासरी ४,१७० टनाप्रमाणे ऊस गाळप केले असून, ४८ दिवसात २ लाख गाळप पूर्ण होऊन १,८१,७०० पोती साखर उत्पादन झाले आहे. दिवसाचा साखर उतारा ९.७५ असून, सरासरी साखर उतारा ९.१५ मिळाला आहे. साखर उताऱ्याच्या बाबतीत भैरवनाथ शुगर लवंगी युनिट ३ नामांकित सहकारी साखर कारखान्याच्या बरोबरीत आहे.

यासाठी जनरल मॅनेजर रवींद्र साळुंखे, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे, अनिल पोरे, राजाराम कोरे, शेती अधिकारी शिवाजी चव्हाण, ऊस पुरवठा अधिकारी कृष्णदेव लोंढे, संजय राठोड, देवानंद पासले यांच्यासह ऊस पुरवठादार, शेतकरी, तोडणी ठेकेदार, वाहन मालकांनी परिश्रम घेतले.

----