शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

ऊस गाळपात ‘भैरवनाथ’ची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:37 IST

२३ ऑक्टोबर रोजी कारखाना सुरू झाला. इंजिनिअरिंग व उत्पादन विभागाच्या तांत्रिक अडचणी पूर्ण करून व शेती खात्याकडून नियमित ऊस ...

२३ ऑक्टोबर रोजी कारखाना सुरू झाला. इंजिनिअरिंग व उत्पादन विभागाच्या तांत्रिक अडचणी पूर्ण करून व शेती खात्याकडून नियमित ऊस पुरवठा होत असल्यामुळे गाळपामध्ये सातत्य राहिले आहे. त्यासाठी भैरवनाथ साखर उद्योग समूहाचे चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांचे निर्णय व प्रोत्साहन व्हा. चेअरमन अनिल सावंत यांचे नियोजन, शेती खात्याकडे स्वतः लक्ष घातल्यामुळे व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला.

कारखान्याने दिवसाला सरासरी ४,१७० टनाप्रमाणे ऊस गाळप केले असून, ४८ दिवसात २ लाख गाळप पूर्ण होऊन १,८१,७०० पोती साखर उत्पादन झाले आहे. दिवसाचा साखर उतारा ९.७५ असून, सरासरी साखर उतारा ९.१५ मिळाला आहे. साखर उताऱ्याच्या बाबतीत भैरवनाथ शुगर लवंगी युनिट ३ नामांकित सहकारी साखर कारखान्याच्या बरोबरीत आहे.

यासाठी जनरल मॅनेजर रवींद्र साळुंखे, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे, अनिल पोरे, राजाराम कोरे, शेती अधिकारी शिवाजी चव्हाण, ऊस पुरवठा अधिकारी कृष्णदेव लोंढे, संजय राठोड, देवानंद पासले यांच्यासह ऊस पुरवठादार, शेतकरी, तोडणी ठेकेदार, वाहन मालकांनी परिश्रम घेतले.

----