शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांनी पुस्तकांनाही भाकरीएवढेच महत्त्व दिले : देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:16 IST

अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालय राज्यशास्त्र आणि सामाजिक शास्त्र विभागातर्फे महापुरुषांची विचारधारा राष्ट्रीय ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन केले होते. ...

अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालय राज्यशास्त्र आणि सामाजिक शास्त्र विभागातर्फे महापुरुषांची विचारधारा राष्ट्रीय ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेले शिक्षण, त्यातून मिळालेली विद्वत्ता त्यांनी आपल्या देशासाठी, समाजासाठी वापरली. म्हणून त्यांना जग महामानव म्हणते. केवळ घटना परिषद किंवा मसुदा समितीत काम केले असे नाही तर सामाजिक जीवनातील हजारो प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. गर्भवती महिलांना रजा, कामगारांच्या कामाचे ८ तास या गोष्टी बाबासाहेबांनी सुरू करण्याचा आग्रह धरला असल्याचे डॉ. आबासाहेब देशमुख यांनी सांगितले.

या व्याख्यानासाठी सिंहगड इन्स्टिट्युटचे प्राचार्य शंकर नवले, डॉ. सिद्राम सलवदे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रास्ताविक डॉ. केशव मोरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. विश्वनाथ आवड यांनी केले तर प्रा. दादासाहेब कोकाटे यांनी आभार मानले.