शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
4
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
5
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
6
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
7
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
8
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
9
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
10
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
11
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
12
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
14
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
15
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
16
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
17
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
18
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
19
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

शेततळ्यासाठी अर्जांचा लागला ढिगारा

By admin | Updated: April 3, 2016 11:50 IST

'मागेल त्याला शेततळे' योजनेसाठी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी २५ दिवस शिल्लक असताना तब्बल १५ हजार २८१ अर्ज दाखल झाले आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

सोलापूर, दि. ३ - 'मागेल त्याला शेततळे' योजनेसाठी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी २५ दिवस शिल्लक असताना तब्बल १५ हजार २८१ अर्ज दाखल झाले आहेत. सोलापूर जिल्ह्याला १९१६ शेततळ्याचे उद्दिष्ट आले असून शेतकर्‍यांकडून आलेल्या अर्जांच्या ढिगार्‍याचे काय करायचे?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे देण्याची घोषणा केली आहे. शेतकर्‍यांना अर्ज दाखल करण्यासाठी ४५ दिवसांचा अवधी दिला आहे. त्याची मुदत १३ एप्रिलपर्यंत आहेत. २१ मार्चपर्यंत ऑनलाईन १५ हजार २८१ शेतकर्‍यांचे अर्ज दाखल झाले आहेत. 
अर्ज दाखल करण्यासाठीच्या पहिल्या २0 दिवसांत आलेल्या अर्जांची ही संख्या असून उर्वरित २५ दिवसांत येणार्‍या अर्जांची संख्या वेगळी असणार आहे. अगोदरच दुष्काळ असल्याने शेतकर्‍यांची मानसिकताच शेतात प्रयोग करण्याची राहिली नाही. अशात शासन शेतकर्‍यांना अडचणीत आणत आहे. खर्च अधिक, अनुदान कमी र८ेु'>च्/र८ेु'>३0 मीटर लांबी, ३0 मीटर रुंदी व ३ मीटर खोलीचे शेततळे खोदणार्‍या शेतकर्‍याला ५0 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. एवढे मोठे शेततळे खोदण्यासाठी किमान सव्वा लाख रुपये खर्च येईल, असे कृषी खात्याच्या जाणकारांचे मत आहे. शिवाय अनुदानाची ५0 हजारांची रक्कम मिळण्यासाठी कागदपत्रांचा खर्च, हेलपाटे व चिरीमिरी द्यावी लागणार आहे.
मागेल त्याला शेततळे' योजनेच्या ५0 हजार रुपयांच्या अनुदानात शेततळ्याचे काम होत नाही. त्यामुळे शेतकरी शेततळी करू शकत नाहीत. 
-प्रभाकर देशमुख, 
जनहित शेतकरी संघटना १९१६ हे उद्दिष्ट शासनाने दिले असून ही कामे सुरू झाल्यानंतर उद्दिष्ट वाढवून मिळणार आहे. प्रथम आलेल्या अर्जदाराला मंजुरी देताना प्राधान्य दिले जाणार आहे.
- बसवराज बिराजदार,