शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पशुखाद्य दरवाढ अन् दुधाचे दर ढासळलं; शेती व्यवसायाचे अर्थकारण कोलमडलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:21 IST

ग्रामीण बेरोजगारीवर कमी गुंतवणुकीत उपजीविकेसाठी महत्त्वाचा मानला जाणारा पशुपालन व्यवसाय ग्रामीण भागातील अर्थकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो; मात्र या व्यवसायाला ...

ग्रामीण बेरोजगारीवर कमी गुंतवणुकीत उपजीविकेसाठी महत्त्वाचा मानला जाणारा पशुपालन व्यवसाय ग्रामीण भागातील अर्थकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो; मात्र या व्यवसायाला मोठी घरघर लागल्याचे दिसत आहे. जनावरांचा चारा व पशुखाद्याच्या किमती गगनाला भिडत असतानाच दूध दराची घसरण कायम होताना दिसत आहे. या व्यवसायातील ही स्थिती बळीराजाला दिवसेंदिवस नुकसानीचा सामना करणारी ठरत आहे. याकडे प्रशासकीय स्तरावर सकारात्मक दृष्टीने निर्णय घेणे आवश्यक आहे; अन्यथा या शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून बळीराजाचा बळी जाणार आहे.

दूध उत्पादकांसाठी दुष्काळात तेरावा

तालुक्यात दूध उत्पादनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुधाच्या इतर उत्पादनामुळे या व्यवसायातील संधी समजून मोठी गुंतवणूक करीत व्यवसायाला सुरुवात केली आहे; मात्र चारा व पशुखाद्याचे दर वाढल्यामुळे खर्च वाढला आहे. दुधाचे दर ढासळत असल्यामुळे नुकसान होताना दिसत आहे. खरेदी व विक्री यातील तफावत मोठी असून, प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे दूध उत्पादकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कोरोना महामारीमुळे कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान होत असतानाच शेतीपूरक व्यवसायाची झालेली हालत म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती सध्या बळीराजाची झाली असल्याचे खडूस येथील शेतकरी भीमराव ठवरे यांनी सांगितले.