शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

राज्यातील सातही वंदे भारत एक्सप्रेस सुसाट; रेल्वेच्या उत्पन्नातही पडली मोठी भर

By appasaheb.patil | Updated: August 20, 2023 12:21 IST

ऑगस्ट महिन्यात या गाड्यांमधून मिळणारे उत्पन्न रेल्वे प्रशासनाच्यादृष्टीने दिलासादायक आहे. 

सोलापूर :  भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस ही इलेक्ट्रिक मल्टी-युनिट ट्रेन आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ट्रेनचा चालवण्याचा वेग जास्त आहे. राज्यात सात मार्गावर चालणाऱ्या एक्सप्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून ऑगस्ट महिन्यात या गाड्यांमधून मिळणारे उत्पन्न रेल्वे प्रशासनाच्यादृष्टीने दिलासादायक आहे. 

दरम्यान, राज्यात बिलासपूर-नागपूर या वंदे भारत ट्रेनचे ऑगस्टमधील उत्पन्न १०४ टक्के आहे. याशिवाय नागपूर-बिलासपूरचे उत्पन्न ८६ टक्के, मुंबई-सोलापूर ९५ टक्के, सोलापूर-मुंबई ९४ टक्के, मुंबई-गोवा ९५ टक्के, मुंबई-शिर्डी ८० टक्के, शिर्डी ते मुंबई ७८ टक्के एवढे उत्पन्न मिळाले आहे.

दिवसेंदिवस वंदे भारत ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. प्रत्येक वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये २ एक्झिक्युटिव्ह क्लासचे डबे आणि १४ चेअर कार कोच आहेत, त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होत आहे. भविष्यात राज्यात आणखीन वेगवेगळ्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालविण्याचा रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहे.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस