शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सातही वंदे भारत एक्सप्रेस सुसाट; रेल्वेच्या उत्पन्नातही पडली मोठी भर

By appasaheb.patil | Updated: August 20, 2023 12:21 IST

ऑगस्ट महिन्यात या गाड्यांमधून मिळणारे उत्पन्न रेल्वे प्रशासनाच्यादृष्टीने दिलासादायक आहे. 

सोलापूर :  भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस ही इलेक्ट्रिक मल्टी-युनिट ट्रेन आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ट्रेनचा चालवण्याचा वेग जास्त आहे. राज्यात सात मार्गावर चालणाऱ्या एक्सप्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून ऑगस्ट महिन्यात या गाड्यांमधून मिळणारे उत्पन्न रेल्वे प्रशासनाच्यादृष्टीने दिलासादायक आहे. 

दरम्यान, राज्यात बिलासपूर-नागपूर या वंदे भारत ट्रेनचे ऑगस्टमधील उत्पन्न १०४ टक्के आहे. याशिवाय नागपूर-बिलासपूरचे उत्पन्न ८६ टक्के, मुंबई-सोलापूर ९५ टक्के, सोलापूर-मुंबई ९४ टक्के, मुंबई-गोवा ९५ टक्के, मुंबई-शिर्डी ८० टक्के, शिर्डी ते मुंबई ७८ टक्के एवढे उत्पन्न मिळाले आहे.

दिवसेंदिवस वंदे भारत ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. प्रत्येक वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये २ एक्झिक्युटिव्ह क्लासचे डबे आणि १४ चेअर कार कोच आहेत, त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होत आहे. भविष्यात राज्यात आणखीन वेगवेगळ्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालविण्याचा रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहे.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस