शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

तीन कृषी कायदे रद्द झाल्यानंतरच आंदोलन थांबेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:23 IST

अखिल भारतीय किसानसभेचा तीन कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीकडे निघालेल्या जत्थाचे शनिवार बार्शीत येताच ...

अखिल भारतीय किसानसभेचा तीन कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीकडे निघालेल्या जत्थाचे शनिवार बार्शीत येताच मूकबधिर विद्यालय येथे त्यांचे स्वागत तानाजी ठोंबरे यांनी केले. तेव्हा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कोल्हापूर, सांगली, मिरज, पंढरपूर मार्गे बार्शी येथे हा जत्था दाखल झाला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख दीपक आंधळकर, लक्ष्मण घाडगे, प्रवीण मस्तूद, रशिद इनामदार, दत्तात्रय कदम, अजित कांबळे, प्रा. हेमंत शिंदे, विनायक माळी, अनिरुद्ध नकाते, बालाजी शितोळे, भारत भोसले, लहू आगलावे, प्रवीण मस्तुद, शौकत शेख, सौरभ शिंदे, तानाजी जगदाळे, बाळासाहेब जगदाळे, नाना बाराते, अविराज चांदणी आदी उपस्थित होते.

यानंतर हा जत्था बार्शीमार्गे परभणी, गंगाखेड, अकोला, अमरावती, नागपूरमार्गे दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाल्याचे प्रवीण मस्तुद यांनी सांगितले.

फोटो

०२बार्शी-शेतकरी

ओळी

दिल्लीला निघालेल्या शेतकरी संघटनेच्या जत्थाचे बार्शीत स्वागत करताना तानाजी ठोंबरे यांच्यासह शेतकरी.