शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

७३ गावांनी रोखले कोरोनाला वेशीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:20 IST

-सोनाली सरवदे, सरपंच, जामगाव, ता. माढा ----- मागील वर्षी कोरोना व्हायरस सुरू झाल्यापासून मुंबई, पुणे, बेंगलोर, सोलापूर येथील स्थलांतरित ...

-सोनाली सरवदे, सरपंच, जामगाव, ता. माढा

-----

मागील वर्षी कोरोना व्हायरस सुरू झाल्यापासून मुंबई, पुणे, बेंगलोर, सोलापूर येथील स्थलांतरित लोकांना गावाकडे येण्यापासून रोखले. एकत्रित घोळका होऊन बसण्यास मनाई केली. लग्नकार्य, अंत्यविधीला गर्दी करू नये अशा सूचना केल्या. सार्वजनिक पाणीपुरवठा वेळच्यावेळी स्वच्छ करणे अशा अनेक बाबीचे पालन तंतोतंत करण्यात आले. यामुळे आजही गावातील एकाही व्यक्तीला कोरोना झालेले नाही. यासाठी संपूर्ण ग्रामस्थांचं योगदान आहे.

- रोहिणी फुलारी, रामपूर, ता. अक्कलकोट

----

आमचे गाव खूप लहान आहे लोकसंख्या कमी आहे त्यात शेतकरी आणि शेतमजुरांची संख्या ८० टक्केपेक्षा अधिक आहे, त्यामुळे बाहेर येणे जाणे कमी असते. अन्य गावाहून येणाऱ्या व्यक्तींशी तपासणी करूनच गावात प्रवेश दिला जातो. ग्रामस्थांना मोफत सॅनिटायझरचे आणि मास्कचे वाटप केले. घरातून बाहेर पडताना मास्क वापरणं सक्तीचं केले आहे. ग्रामस्थांना विशेषतः तरुणांना गर्दी करून एकत्र बसण्यास प्रतिबंध आहे. याकामी शिक्षित लोकांची आम्ही मदत घेतली. आशा वर्कर नियमितपणे गावात फिरून ग्रामस्थांची चौकशी करतात. गरजेनुसार त्यांना औषध पुरवठा आणि - शाहिनबी शेख,सरपंच, गंगेवाडी, ता. दक्षिण सोलापूर

----