शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

१५ जणांना तीन दिवसांची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:55 IST

बार्शी : शहरात धस पिंपळगाव रस्त्यावरील कत्तलखान्यावर पोलिसांनी धाड टाकून चार जनावरांची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी ...

बार्शी : शहरात धस पिंपळगाव रस्त्यावरील कत्तलखान्यावर पोलिसांनी धाड टाकून चार जनावरांची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी १८ जणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यापैकी तिघांची सोलापूरच्या बालनिरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली तर १५ आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्या. आर. एस. धडके यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

८ जानेवारी रोजी केलेल्या या कारवाईत जर्सीगायी, लहान गायी, रेडे, आठ दुचाकी असा सुमारे दोन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. याबाबत प्राणीमित्र धनयकुमार पटवाजी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकून मोहमद सौदागर (वय ४२) , तहीर सौदागर (३३), इब्राहिम सौदागर (४९), मुनाफ सौदागर (३०), जमिल सौदागर (४०), जुलफेगार सौदागर (२३), फैयाज कुरेशी (२७) , मुद्दीन सत्तार सौदागर (४२), शाबाज सौदागर (२५), मोहद्दीन मुस्ताक सौदागर (३५), जैद मुनाफ शेख (१९), गफ्फार सौदागर (५२), सद्दाम रियाज सौदागर (२२) , नशीद फकीर सौदागर (३५), रियाज नजीर सौदागर (२७, सर्व रा. मंगळवार पेठ) या १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सहाय्यक फौजदार सुधाकर ठाकर यांनी आरोपींना न्यायालयात उभे केले असता तीन दिवसांची कोठडी सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. शेख यांनी काम पाहिले .