शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शेतकºयांना १५ मतदारसंघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 11:47 IST

अरूण बारसकरसोलापूर दि १५ : ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास सोसायट्यांच्या संचालकांचा मतदानाचा अधिकार संपुष्टात आणत बाजार समितीच्या संचालक निवडीसाठी शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्यासाठीची नियमावली शासनाने जाहीर केली आहे.  त्या-त्या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या एकूण शेतकºयांच्या सोईसाठी १५ गण(मतदारसंघ) पाडण्याचे बाजार समिती निवडणूक नियमावलीमध्ये नमूद केले आहे.राज्यातील बाजार समिती संचालक निवडीसाठी ...

ठळक मुद्दे ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास सोसायट्यांच्या संचालकांचा मतदानाचा अधिकार संपुष्टातशेतकºयांना मतदानाचा अधिकार देताना नव्याने नियमावली तयार करण्यात आलीबाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील किमान १० आर शेतजमीन असलेला शेतकरी सभासद मतदानाला पात्र

अरूण बारसकरसोलापूर दि १५ : ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास सोसायट्यांच्या संचालकांचा मतदानाचा अधिकार संपुष्टात आणत बाजार समितीच्या संचालक निवडीसाठी शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्यासाठीची नियमावली शासनाने जाहीर केली आहे.  त्या-त्या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या एकूण शेतकºयांच्या सोईसाठी १५ गण(मतदारसंघ) पाडण्याचे बाजार समिती निवडणूक नियमावलीमध्ये नमूद केले आहे.राज्यातील बाजार समिती संचालक निवडीसाठी शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा कायदा सहकार व पणन विभागाने केला आहे. त्यानुसार शेतकºयांना मतदानाचा अधिकार देताना नव्याने नियमावली तयार करण्यात आली असून ती शासनाच्या वेबसाईटवर टाकण्यात आली आहे. त्यावर आलेल्या हरकतींचा विचार करुन ३० नोव्हेंबर २०१७ नंतर नियमावली अंतिम केली जाणार आहे. यापूर्वी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सोसायटी मतदारसंघ, ग्रामपंचायत मतदारसंघ, हमाल तोलार मतदारसंघ, व्यापारी मतदारसंघातून संचालक निवडले जात होते. आता नव्या कायद्यानुसार विकास सोसायटी व ग्रामपंचायत मतदारसंघ रद्द करण्यात आले असून, ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास सोसायटीच्या संचालकांचा मतदानाचा अधिकारही संपुष्टात आणला आहे.  नव्या नियमानुसार आता बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील किमान १० आर शेतजमीन असलेला शेतकरी सभासद मतदानाला पात्र ठरु शकतो.---------------------------सर्वसाधारणसाठी पाच हजार अनामत - शेतकरी सभासद पात्र यादीतून मतदाराचे किमान १५ समान भाग करण्यात येणार असून त्याची ओळख ‘गण’  नावाने राहणार आहे.- प्रारुप मतदार याद्या जाहीर करण्याअगोदर जिल्हा निवडणूक अधिकाºयांना बाजार कार्यक्षेत्राचे गण घोषित करणे बंधनकारक असून या शेतकरी मतदारसंघासाठी लॉटरी पद्धतीने संचालकासाठी आरक्षण काढण्यात येणार आहे.- जिल्हाधिकाºयांकडून आलेली शेतकºयांची यादी बाजार समितीचे सचिव त्याची प्रारुप मतदार यादी तयार करतील. त्यामध्ये पाच वर्षांत किमान तीन वेळा अधिसूचित केलेला शेतमाल संबंधीत बाजार समितीमध्ये विक्री केलेल्यांचाच समावेश असेल.- व्यापारी व अडत्यांच्या मतदार संघासाठी अधिनियमाच्या तरतुदीमध्ये काम करण्यासाठी म्हणून परवाना धारण केला असेल त्यांचीच नावे समावेश होतील.- हमाल व व्यापारी मतदारसंघाबाबत कार्यक्षेत्रात काम करणाºयांचीच नावे यादीत समावेश केली जातील.- निवडणूक लढविण्यासाठी राखीव जागेकरिता अनामत एक हजार, सर्वसाधारणसाठी पाच हजार तर एका अर्जाची किंमत २०० रुपये राहील असे म्हटले आहे.