शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

आठ जूनपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात; २० जूनपर्यंत करा अर्ज

By शीतलकुमार कांबळे | Updated: June 6, 2023 15:14 IST

२६ जून रोजी प्रथम गुणवत्ता यादी

सोलापूर : इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेस गुरुवार आठ जून पासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना आठ ते २० जून पर्यंत संबंधित महाविद्यालयांकडे अर्ज सादर करावे लागणार आहेत. ही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने होणार आहे, अशी माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी जावेद शेख यांनी दिली.

21 ते 24 जून पर्यंत महाविद्यालयात प्राप्त अर्जांची छाननी करणार आहेत. 26 जून रोजी प्रथम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. पहिल्या यादीमध्ये नाव असलेल्या विद्यार्थ्यांना 26 जून पासून १ जुलै पर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेता येईल. दुसरी गुणवत्ता यादी तीन जुलै रोजी महाविद्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यादीत नाव समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना 3 जुलै ते सात जुलै पर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेता येईल. 

जागा रिक्त असल्यास आठ जुलै रोजी महाविद्यालये तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करतील. या यादीत नाव समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना तीन ते आठ जुलै ते १३ जुलै दरम्यान प्रवेश घ्यावा लागणार आहे. १३ जुलै रोजी प्रवेश प्रक्रिया बंद होणार असून १७ जुलै रोजी अकरावीचे नियमित वर्ग सुरू होतील.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल