शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आठ जूनपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात; २० जूनपर्यंत करा अर्ज

By शीतलकुमार कांबळे | Updated: June 6, 2023 15:14 IST

२६ जून रोजी प्रथम गुणवत्ता यादी

सोलापूर : इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेस गुरुवार आठ जून पासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना आठ ते २० जून पर्यंत संबंधित महाविद्यालयांकडे अर्ज सादर करावे लागणार आहेत. ही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने होणार आहे, अशी माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी जावेद शेख यांनी दिली.

21 ते 24 जून पर्यंत महाविद्यालयात प्राप्त अर्जांची छाननी करणार आहेत. 26 जून रोजी प्रथम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. पहिल्या यादीमध्ये नाव असलेल्या विद्यार्थ्यांना 26 जून पासून १ जुलै पर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेता येईल. दुसरी गुणवत्ता यादी तीन जुलै रोजी महाविद्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यादीत नाव समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना 3 जुलै ते सात जुलै पर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेता येईल. 

जागा रिक्त असल्यास आठ जुलै रोजी महाविद्यालये तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करतील. या यादीत नाव समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना तीन ते आठ जुलै ते १३ जुलै दरम्यान प्रवेश घ्यावा लागणार आहे. १३ जुलै रोजी प्रवेश प्रक्रिया बंद होणार असून १७ जुलै रोजी अकरावीचे नियमित वर्ग सुरू होतील.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल