शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

महिला पत्रकारांवर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By admin | Updated: November 12, 2014 22:52 IST

आपल्या जिल्ह्यात असा प्रकार कदापिही घडणार नाही, याची दक्षता जिल्हा प्रशासन घेईल,

रत्नागिरी : दोन महिला पत्रकारांवर हल्ला केल्याप्रकरणी आज येथील पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून निषेध व्यक्त केला. दि. ७ रोजी पनवेल येथील महिला पत्रकार चेतना वावेरकर या कार्यालयात जात असताना त्यांची गाडी थांबवून त्यांना मारहाण करण्यात आली होती. तसेच पिंपरी चिंचवडच्या महिला पत्रकार अश्विनी सातव - डोके यांच्या घरावर दगडफेक केली. या दोन्ही महिला पत्रकारांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा येथील सर्व पत्रकारांनी निषेध केला असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तशा आशयाचे निवेदन शासनाकडे देण्यासाठी आज जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आपल्या जिल्ह्यात असा प्रकार कदापिही घडणार नाही, याची दक्षता जिल्हा प्रशासन घेईल, असे सांगतानाच असा कुठलाही अनुचित प्रकार आढळून आल्यास त्याबाबत पहिल्यांदा तक्रार होणे गरजेचे असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)