शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

कोकणातल्या पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडे विशेष पॅकेज मागणार; आदित्य ठाकरेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 17:05 IST

कोकणातल्या पूरग्रस्त गावांसाठी विशेष पॅकेज दिले जावे यासाठी लवकरच मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

सावंतवाडी : कोकणातलं नुकसान बघितल्यात खूप मोठं आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे कोकणातल्या पूरग्रस्त गावांसाठी विशेष पॅकेज दिले जावे यासाठी लवकरच मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. ते बांदा येथे पत्रकारांशी बोलत होते. पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केल्यानंतर तेथील ग्रामस्थ जी निवेदने देत आहेत. त्या निवेदनातील प्रमुख मागण्या या मुख्यमंत्र्यासमोर मांडणार असल्याचे ही त्यांनी जाहीर केले.कोल्हापूर, सांगलीप्रमाणे सावंतवाडी व दोडामार्गला पुराचा तडाखा बसला आहे. ही गावे उभी राहिली पाहिजेत, यासाठी आमचा प्रयत्न आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून मदत मिळतच आहे. कारण अनेक रस्ते वाहून गेले आहेत. गावाचा संपर्क तुटला हे सर्व बघितल्यानंतर भयानक परस्थिती आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसमवेत दोडामार्गसह सावंतवाडीतल्या पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या आहेत. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरे