शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने कोणाला पडत होती?

By admin | Updated: June 11, 2016 00:30 IST

वैभव नाईक यांचा प्रतिटोला : रेडी बंदराबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

कणकवली : पालकमंत्रीपदासाठी आम्ही नारायण राणे यांचा वापर करतो, अशी टीका करणाऱ्या आमदार नीतेश राणे यांनी मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने कोणाला पडत होती आणि आज त्यांची काय अवस्था आहे, याचा विचार करावा, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. आमदार नीतेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यांचा त्यांनी येथील विजय भवनात आयोजित पत्रकार परिषदेत समाचार घेतला. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, अ‍ॅड.हर्षद गावडे, नगरसेवक सुशांत नाईक उपस्थित होते. वैभव नाईक म्हणाले की, आठ वर्षांपूर्वी शिवसेना औषधालाही शिल्लक ठेवणार नाही अशी वल्गना नारायण राणेंनी केली होती. मात्र, मी जिल्हाप्रमुख असताना शिवसैनिकांनी दोन आमदार आणि एक खासदार निवडून आणला. नीतेश राणे जिल्ह्यात कॉँग्रेसचे नेतृत्व करायला लागल्यानंतर कॉँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे.रेडी बंदराच्या माध्यमातून विकासकाने शासनाची लूट केली आहे. त्यामुळे रेडी बंदर विकासाकडून काढून घ्यावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. सन २००९ सालापासून आतापर्यंत १ कोटी १ लाख ३५ हजार ५३० टन एवढे खनिज रेडी बंदरातून निर्यात झाले आहे. यासाठी हाताळणी शुल्क म्हणून प्रतिटन २५० रूपये कंपनीकडून घेण्यात आले. आतापर्यंत रेडी बंदर विकासकाने खर्च वजा जाता सुमारे १८० कोटी रूपयांचा नफा मिळवला. याबाबत तक्रारीनंतर बंदर विकासकाने न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घातल्याचे नाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)गडकरींच्या मदतीने जास्तीत जास्त मोबदला देणारनारायण राणे यांच्याशिवाय आपली ओळख काय आहे, हे आमदार नीतेश राणे यांनी कॉँग्रेस कार्यकर्त्यांनाच विचारून घ्यावे. महामार्गासाठी २० पट मोबदला मिळालाच पाहिजे, अशी मागणी करणाऱ्या नीतेश राणे यांनी जमिन मोजणी होऊ देणार नाही, असा पवित्राही घेतला होता. मात्र, जमिन मोजणी पूर्णही झाली आहे आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागे खासदार विनायक राऊत उभे असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मदतीने जास्तीत जास्त मोबदला दिला जाणार आहे. - वैभव नाईक, आमदार, शिवसेना