शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

संविधानातील मूल्यांचे जतन होणे आवश्यक

By admin | Updated: October 13, 2015 00:15 IST

मिलिंद तांबे : स्वातंत्र्य, समता, बंधुता मूल्यांचे जतन व्हावे

चिपळूण : मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे भारतीय संविधान या विषयावर अ‍ॅड. मिलिंद तांबे यांचे व्याख्यान झाले. यावेळी प्राचार्य विजयकुमार खोत, संस्थेचे उपाध्यक्ष जयसिंग मोरे व प्राध्यापक उपस्थित होते. एन. बी. डोंगरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अ‍ॅड. तांबे यांनी संविधाननिर्मितीचा आढावा घेऊन संविधानानुसार जी यंत्रणा अस्तित्त्वात आली, त्याची माहिती दिली. केंद्र, राज्य संबंध मूलभूत अधिकार कर्तव्ये, न्यायालयीन प्रक्रिया आदींबाबत विस्तृतपणे माहिती दिली. तसेच संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी मूल्यांचे जतन होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. संविधानात योग्य सत्ता संतुलन साधल्यामुळे कोणताही एक घटक एकापेक्षा वरचढ होऊ शकत नाही. संविधानात आवश्यकतेनुसार दुरुस्ती करता येते. पण संविधानाची मूलभूत चौकट बदलता येत नाही, असे सांगितले. ज्यावेळी घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होतो, त्यावेळी संविधानाचाच आधार घेतला जातो. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने संविधानाचे पालन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मिलिंद तांबे यांनी केले. (प्रतिनिधी)