शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

संविधानातील मूल्यांचे जतन होणे आवश्यक

By admin | Updated: October 13, 2015 00:15 IST

मिलिंद तांबे : स्वातंत्र्य, समता, बंधुता मूल्यांचे जतन व्हावे

चिपळूण : मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे भारतीय संविधान या विषयावर अ‍ॅड. मिलिंद तांबे यांचे व्याख्यान झाले. यावेळी प्राचार्य विजयकुमार खोत, संस्थेचे उपाध्यक्ष जयसिंग मोरे व प्राध्यापक उपस्थित होते. एन. बी. डोंगरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अ‍ॅड. तांबे यांनी संविधाननिर्मितीचा आढावा घेऊन संविधानानुसार जी यंत्रणा अस्तित्त्वात आली, त्याची माहिती दिली. केंद्र, राज्य संबंध मूलभूत अधिकार कर्तव्ये, न्यायालयीन प्रक्रिया आदींबाबत विस्तृतपणे माहिती दिली. तसेच संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी मूल्यांचे जतन होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. संविधानात योग्य सत्ता संतुलन साधल्यामुळे कोणताही एक घटक एकापेक्षा वरचढ होऊ शकत नाही. संविधानात आवश्यकतेनुसार दुरुस्ती करता येते. पण संविधानाची मूलभूत चौकट बदलता येत नाही, असे सांगितले. ज्यावेळी घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होतो, त्यावेळी संविधानाचाच आधार घेतला जातो. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने संविधानाचे पालन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मिलिंद तांबे यांनी केले. (प्रतिनिधी)