शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

शंभरावर विद्यार्थी रसायनशास्त्रात अनुत्तीर्ण

By admin | Updated: February 23, 2016 00:06 IST

बिएससी रसायनशास्त्राच्या पाचव्या सेमिस्टरमध्ये शंभरावर विद्यार्थ्यांना केवळ २ ते १० गुण मिळाल्याने ते अनुर्तिर्ण झालेत

आंबोली : आंबोली-कामतवाडी येथे अज्ञात वाहनाने ठोकरल्याने दत्ताराम गुणाजी सावंत (वय ७२) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. बांबोळी-गोवा येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला. आंबोली ग्रामपंचायत येथील रस्त्यावरून आपल्या बाजूने सायकलवरून जात असलेल्या सावंत यांना भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेच्या आवाजाने परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यावेळी घटनास्थळापासून काही अंतरावर गोव्याच्या दिशेने जाणारी स्कॉर्पिओ (जीए०३ सी ९५०५) उभी असल्याचे चंबडू पाटील यांनी पाहिले. तसेच त्या गाडीतील प्रवासी भयभीत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्याच गाडीने येथील लोकांनी सावंत यांना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले व ती गाडी निघून गेली. त्यानंतर काही वेळाने पोलिसांनी अपघात घडण्यापूर्वी आणि नंतरचे येथील सीसाटीव्हीचे फुटेज तपासले. पण रात्रीची वेळ, पोलीस ठाण्याकडील अंधूक वीजेचा प्रकाशम, कॅमेऱ्याचे भलतीकडेच असलेले अँगल तसेच कॅमेऱ्यांवर बुरशी चढली असल्याने गाडीविषयी माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे चंबडू पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. रात्री ३ च्या सुमारास सावंतवाडी येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत आपा गावडे यांनी तक्रार दिली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजेंद्र भिसे, विलास नर, नितीन उम्रसकर आदी करीत आहेत. (वार्ताहर)