शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गाव करील ते राव न करील!

By admin | Updated: October 19, 2015 23:44 IST

ग्रामस्थांचे श्रमदान : एक कोटी रुपयांहून अधिक रकमेची बचत

रहिम दलाल - रत्नागिरीजिल्ह्यात लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे लाखो लीटर्स पाणी अडविले गेले असून, श्रमदानामुळे शासनाच्या सुमारे एक कोटी रुपयांची बचत झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११५० बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मागील उन्हाळ्यात जिल्ह्यात ९८ गावातील २२७ वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई उद्भवली होती. यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी जिल्हा परिषदेकडून त्यावर आतापासून उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात सुमारे १० हजार वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार केला आहे. हे बंधारे उभारण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला उद्दिष्ट देण्यात आले आहे. आॅक्टोबर, २०१५ पासून जिल्ह्यात गावोगावी वनराई, विजय आणि कच्चे बंधारे उभारण्याची मोहीम हाती घेण्यात आली. या बंधाऱ्यांच्या कामांमध्ये स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थीवर्ग, शिक्षक, ग्रामसेवक व कृषी विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. या मोहिमेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यांनी काही ठिकाणी बंधाऱ्यांना भेटी देऊन लोकांना प्रोत्साहन दिले. तसेच जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन प्रत्यक्ष बंधाऱ्यांच्या बांधकामांची पाहणी केली. जिल्ह्यात या बंधाऱ्यांची कामे बहुतांश गावांमध्ये सुरु आहेत. काही गावांमध्ये ८ ते १० बंधारे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बंधारे उभारण्याचे समोर ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने जोरात कामे सुरु आहेत. उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांच्या कामांसाठी हजारो हात श्रमदान करीत आहेत. तसेच या बंधाऱ्यांसाठी लागणारे काही साहित्य काही कंपन्यांकडून देण्यात आले आहे. त्यामुळे बंधाऱ्यांसाठीचे साहित्य व मजुरीचा एक कोटीपेक्षा जास्त होणारा शासनाचा खर्च वाचला आहे. तसेच लाखो लीटर्सच्या पाण्याची बचतही झाली आहे. या बंधाऱ्यांमुळे उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.तालुकावनराई बंधारेमंडणगड१२४दापोली१६१खेड१७७चिपळूण१६३गुहागर१३७संगमेश्वर१३७रत्नागिरी २४लांजा११८राजापूर११२एकूण११५०आवश्यक साहित्य काही कंपन्यांकडून देण्यात आले आहे. त्यामुळे बंधाऱ्यांसाठीचे साहित्य व मजुरीचा एक कोटीपेक्षा जास्त होणारा शासनाचा खर्च वाचला आहेयुध्दपातळीवर काम : मोठे संकट टळणार?लोकसहभागातून जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाईचे मोठे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. या बंधाऱ्यावर होणारा कोट्यवधीचा खर्च वाचणार आहे. अनेक गावांमध्ये असे बंधारे बांधण्यात आले आहेत.