शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

पालकमंत्र्यांवर साधा सेनेचाही विश्वास नाही

By admin | Updated: September 16, 2015 00:42 IST

परशुराम उपरकर : नाईकांनी अटक करून घ्यावी

मालवण : आंबा, काजू नुकसान भरपाई मागे जाऊ नये म्हणून शिवसेना आमदार, खासदार यांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यावी लागत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांवर जनतेचा सोडाच, पण साधा शिवसेनेचाही विश्वास नसल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील गंभीर समस्या सोडविण्यास पालकमंत्री दीपक केसरकर अपयशी ठरले असल्याची टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पालकमंत्री केसरकर यांच्यावर केली आहे, तर आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यामुळे स्वत:हून अटक करून घ्यावी, असे आवाहनही उपरकर यांनी केले आहे. मालवण शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष गणेश वाईरकर, अमित इब्रामपूरकर, विनोद सांडव, दत्ता रेवंडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. जनतेला न्याय मिळण्यासाठी आम्हीही आंदोलने केली. मात्र, आमच्यावर गुन्हे दाखल झाल्यावर आम्ही स्वत: पोलिसांच्या स्वाधीन झालो. पोलीस प्रशासन आमदारांना वेगळा न्याय देत असतील तर सर्वसामान्यांना तोच न्याय द्यावा. आमदार नाईक यांनी स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन होण्याचे आव्हान उपरकर यांनी नाईक यांना केले आहे. तर मालवण शहर विकास आराखड्याबाबत विचारले असता, उपरकर म्हणाले काही ठिकाणी चांगली आरक्षणे आहेत. मात्र, काही रस्ते व आरक्षण हे जनतेसाठी अन्यायकारक आहे. ती लादली जात असतील तर त्याला विरोध राहील. मनसे जनतेच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)