शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

‘तारली’ जाळ्यात शिरली

By admin | Updated: December 9, 2015 01:11 IST

मालवण किनारपट्टी गजबजली : ३५ हजारांपर्यंत एका खंडीला भाव ं७

मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गेले काही महिने मत्स्य दुष्काळाचे सावट असताना गेले दोन दिवस मालवण किनारपट्टीवर ‘तारली’ मासळीची बंपर कॅच मच्छिमारांच्या जाळ्यात सापडत आहे. गेले काही दिवस सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सिगलचे आगमन झाले असून, मासळीच्या बंपरसाठी शुभ संकेत असल्याचे मच्छिमारांनी सांगितले. दरम्यान, किनारपट्टीवरील अनेक रापण संघांना मिळून २५ ते ३० खंडीच्यावर तारली मासळी मिळाली आहे. या मासळीला १२ हजारांपासून ३५ हजार रुपये खंडी असा चांगला दर मिळत असल्याने दर्याराजा मच्छिमार सुखावला आहे. मंगळवारी सकाळी मेस्त रापण संघ, नारायण तोडणकर रापण संघ या दोघांनाही मोठ्या प्रमाणात अपेक्षित मासळी मिळाली. या मोठ्या आणि चांगल्या तारलीची निर्यात मुंबई, पुणे, बंगलोर या ठिकाणी केली जाते. तारलीपासून तेलही काढले जात असल्याने या मासळीला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे रापणकरांनी किनारपट्टी गजबजली आहे. (प्रतिनिधी) अतिक्रमण थांबल्याने मासळी जाळ्यात सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गेले काही दिवस मच्छिमारांत संघर्ष सुरू होता. त्यानंतर हायस्पीड व अनधिकृत पर्ससीन यांचे अतिक्रमण सिंधुदुर्ग किनारपट्टीवर थांबले आहे. त्याचाच परिणाम म्हणून अशा पद्धतीने बंपर स्वरूपात मासळी मिळत असल्याचे मच्छिमारांनी सांगितले. मात्र, गेले अनेक महिने तुटपुंजी मासळी मिळत असताना मिळालेली ही तारली मासळी बंपर असली तरीही पुरेशी नाही. गेल्या अनेक महिन्यांत रापण व्यवसाय नुकसानीतच आहे. ते नुकसान या मासळीमुळे भरून येणार नाही, असेही मच्छिमारांनी सांगितले.