शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जागा १८०, उमेदवार २१ हजार

By admin | Updated: November 20, 2015 00:09 IST

जिल्हा परिषद कर्मचारी भरती : २५ नोव्हेंबरपासून लेखी परीक्षा

रत्नागिरी : जिल्हा परिषदेत कर्मचारी भरती प्रक्रिया सुरूअसून, १८० जागांसाठी राज्यभरातून २१ हजार १७८ सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. या रिक्त जागांसाठी २५ नोव्हेंबरपासून लेखी परीक्षा होणार आहेत. राज्यभरातील जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांसाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. मध्यंतरी नगर परिषदा, ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या आचारसंहितमुळे या भरतीला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, आचारसंहिता संपताच पुन्हा ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.रत्नागिरी जिल्हा परिषदेत विविध पदांसाठी १८० जागा भरावयाच्या आहेत. त्यामध्ये आरोग्य सेवक (पुरुष)- ७ जागा, आरोग्य सेवक (महिला)- ५४ जागा, औषध निर्माण अधिकारी- ३, कंत्राटी ग्रामसेवक- ६२, कनिष्ठ सहायक (लिपिक)- ९, परिचर- २१, वरिष्ठ सहायक (लेखा)- १, विस्तार अधिकारी (कृषी)- १, विस्तार अधिकारी (सांख्यिकी)- १, स्त्री परिचर- ३, पशुधन पर्यवेक्षक- १४, पर्यवेक्षिका (अंगणवाडी सेविकेतून)- २, पर्यवेक्षिका (एकात्मिक बाल विकास योजना)- २ ही पदे भरावयाची आहेत. या रिक्त जागांसाठी २१ हजार १७८ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. (शहर वार्ताहर)ुवेळापत्रक जाहीर, विविध परीक्षा केंद्रावर परीक्षा होणारया कर्मचारी भरतीसाठी उमेदवारांसाठी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेचे वेळापत्रकही जिल्हा परिषदेने जाहीर केले आहे. दि. २५ नोव्हेंबरला औषध निर्माण अधिकारी, वरिष्ठ सहायक (लेखा), विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), पर्यवेक्षिका, पर्यवेक्षिका (अंगणवाडी सेविकेतून). दि. २८ नोव्हेंबरला पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ सहायक (लिपिक), दि. २९ रोजी विस्तार अधिकारी (सांख्यिकी), परिचर, स्त्री परिचर आणि दि. २ डिसेंबरला कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी परीक्षा होणार आहे. या परीक्षा विविध केंद्रांवर आयोजित करण्यात आल्या आहेत.