शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वेतन अहवाल बीडीओंकडे पाठवा

By admin | Updated: June 10, 2016 00:15 IST

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची मागणी : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

सावंतवाडी : ग्रामपंचायतीकडून कर्मचाऱ्यांना दिले जाणारे किमान वेतन व राहणीमान भत्त्याचा अहवाल ग्रामसेवकांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरीसह गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करावा, अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचारी संंघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरसिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा अधिनियम कायद्यानुसार अनेक ग्रामपंचायतींत कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतनात मोठी तफावत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी होत आहे. त्याचा निपटारा होण्यासाठी कर्मचाऱ्यांचे वेतन शासकीय पातळीवर समजणे गरजेचे आहे; पण तसे न होता कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी केली जात आहे. शिवाय तालुका स्तरावरून गटविकास अधिकाऱ्यांच्या प्रायव्हेट फंड, सेवा पुस्तके याबाबत वर्षातून तीन वेळा बैठका घेऊन कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे निवारण करण्याची गरज आहे; पण याबाबतही जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे, आदी समस्यांबाबत कर्मचाऱ्यांनी शेखर सिंह यांच्याशी चर्चा केली.यावेळी प्रशासन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कटिबद्ध असून, याची कार्यवाही तत्काळ करण्यात येईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरसिंह यांनी दिले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर, उपाध्यक्ष प्रदीप परब, सचिव अभय सावंत, अशोक जाधव, सचिन मगर, सूर्यकांत नेवरेकर, उदय कदम, कृष्णा गावडे, रणजित दत्तदास, नामदेव फोंडके यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)