शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

माकडताप गोचिड चावल्यानेच

By admin | Updated: February 4, 2016 01:30 IST

एस. के. किरण : शिमोग्यातील पथकाची केर येथे पाहणी

दोडामार्ग : माकडताप हा कॅसनूर फॉरेस्ट डिसीज अर्थात के.एफ.डी. या विषाणूमुळे होतो. मात्र, हा ताप माकडांपासून कधीच होत नाही. गोचिड चावल्याने या तापाचा प्रादुर्भाव होतो, असे प्रतिपादन शिमोगा (कर्नाटक) येथून केर येथे दाखल झालेले वैद्यकीय पथकातील प्रमुख तथा कर्नाटक व्हायरस डायनोटिक सेंंटरचे क्षेत्रिय अधिकारी डॉ. एस. के. किरण यांनी केले. ते म्हणाले, माकडतापापासून बरे होण्यासाठी आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे औषध किंवा इंजेक्शन नाही. मात्र, योग्य ती काळजी घेतल्यास त्यापासून बरे होता येते. त्यामुळे मुळात आजार होऊ नये, यासाठी उपाययोजना राबविण्यातच शहाणपण आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड हे तालुक्याचे ठिकाण व त्या लगतची जामसंडे ग्रामपंचायत यांचे एकत्रीकरण करून नगरपंचायत स्थापावी, अशी मागणी २००५ पासूनची आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींची लोकसंख्या सुमारे १७ ते १८ हजारांच्या घरात असून, या ठिकाणी अधिकारी डॉ. एस. के. किरण यांनी केले. तालुक्यातील केर गावात माकडतापाची साथ आल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात झालेल्या कर्नाटक राज्यातील शिमोगा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी केर गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माकडतापासंबंधी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या सोबत कर्नाटक राज्याचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सी. डी. वीरभद्रा, मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. संध्या, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती आत्माराम पालयेकर, हिवताप विभागाच्या जिल्हा अधिकारी डॉ. आश्विनी जंगम, डॉ. नामदेव सोडल, दोडामार्ग तालुुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार चिपळूणकर, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी, भरत जाधव, केर सरपंच प्रेमानंद देसाई, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) नगरपंचायती लवकरच अस्तित्वात अंतिम अधिसूचना निघाल्यानंतर देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम निवडणूक विभागाकडून टप्प्याटप्प्याने जाहीर होणार आहे. ही नगरपंचायत झाल्यास तेथील विकासकामांना चालना मिळणार आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गनगरी या नगरपंचायतीलाही शासनाची मान्यता मिळाली असून, या नगरपंचायतीचे पुढील प्रशासकीय कामकाज सुरू झाले आहे. नगरपंचायतीतील प्रारूप सूचना जाहीर करून यावर हरकतीनंतर ही नगरपंचायतही लवकरच अस्तित्वात येईल, असे समजते. गोचिडांचा नायनाट आवश्यक हा आजार आटोक्यात आणण्यासाठी मुळात उपाययोजना राबविण्याची गरज आहे. गोचिडांचा नायनाट होणे आवश्यक आहे. जवळपास डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत या गोचिडांना पोषक वातावरण असते. या काळात तयार होणाऱ्या ‘निम्फ’ या गोचिडांपासून हा व्हायरस होतो आणि हा आजार होतो. त्यामुळे गोचिडांपासून संरक्षण करण्यासाठी जंगलात अथवा शेतात जाताना शरीराच्या मोकळ्या भागाला एम.पी.डी. आॅईल लावून जावे, ज्यामुळे गोचिडी लागत नाहीत, असेही यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात आले.