शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

सदानंद साळुंखेंचा होणार सन्मान

By admin | Updated: April 15, 2015 23:55 IST

पर्यटकांचा जीव वाचविला : पोलीस महासंचालकांकडून दखल

सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या आंबोली दूरक्षेत्र येथील पोलीस हेडकॉन्स्टेबल सदानंद साळुंखे यांनी गेळे नदीतून वाहत जाणाऱ्या दोन पर्यटकांचा जीव वाचविला होता. या उल्लेखनीय कामगिरीची दखल पोलीस महासंचालकांनी घेत त्यांना सन्मानचिन्ह जाहीर केले असून त्याचे वितरण १ मे रोजी पोलीस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर होणार आहे.आंबोली गाव हे सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण असून पावसाळ्यात आंबोली हे ठिकाण पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध असल्याने गोवा, कर्नाटक तसेच कोल्हापूर भागातील पर्यटक याठिकाणी आनंद लुटण्यासाठी भेटी देत असतात. १५ जून २०१२ रोजी आंबोली येथे दिवसभरात सरासरी ७५० मिमी पाऊस पडला होता. त्यादिवशी अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीसारखी परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे पोलीस हेडकॉन्स्टेबल सदानंद साळुंखे हे आंबोली परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक एस. एन. टाळेकर यांनी साळुंखे यांना गेळे नदीच्या पात्रातून दोन पर्यटक वाहून जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे लागलीच साळुंखे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत गेळे नदीच्या ठिकाणी पोचून वाहून जात असलेल्या शंकर पाटील व आनंदा देवगौडा (हुबळी) या दोन पर्यटकांचे आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने प्राण वाचविले. या उल्लेखनीय कामगिरीबाबत सदानंद साळुंखे यांना पोलीस महासंचालक मुंबई यांनी ९ एप्रिल २०१५ च्या आदेशान्वये पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान केले असून १ मे रोजी पोलीस मुख्यालयाच्या (ओरोस) संचलन मैदानावर आयोजित करण्यात येणाऱ्या संचलनावेळी समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)