शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सत्ताधीशच एकमेकांविरोधात

By admin | Updated: October 24, 2015 00:49 IST

परशुराम उपरकर यांची टीका : शिवसेना-भाजपला केले टार्गेट

कसई दोडामार्ग : आघाडी, युती सत्तेत असूनदेखील विकास करू शकले नाहीत. सध्या सत्तेत असलेले भाजप-सेना एकमेकांचा विरोध करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेचे कोकण संघटक माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत मनसेचे चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचाराचा प्रारंभ माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर, महिला उपाध्यक्षा श्रेया देसाई, दोडामार्ग प्रभारी तालुकाध्यक्ष प्रभाकर गवस, दीपक देसाई, कणकवली तालुकाध्यक्ष समीर आचरेकर, सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष गवंडे, मनसेचे उमेदवार रामचंद्र ठाकूर, जीवन सावंत, सत्यवान नाईक, रवींद्र खडपकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.दोडामार्ग-सावंतवाडा येथील मनसेच्या प्रचार कार्यालयात बुधवारी निवडणूक प्रचाराचा नारळ फोडून प्रारंभ केल्यानंतर उपरकर म्हणाले, माजी पालकमंत्री नारायण राणे आणि आताचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दोडामार्ग तालुकानिर्मिती झाल्यानंतर तालुक्याचा विकास काय केला? तालुक्यात पाणी, आरोग्य, रस्ते, शासकीय कार्यालये या सर्वच बाबींकडे दुर्लक्ष केले. तालुक्याचा विकास करण्यात हे चारही पक्ष अपयशी ठरले आहेत. सर्वसामान्यांना दाबून धनदांडग्यांना ते आर्थिकदृष्ट्या सक्षम करत आहेत, असा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.मालवण नगरपंचायतीचा आराखडा तयार करण्यात आला, त्याला मनसेचा विरोध आहे. त्यामुळे जनतेवर एकप्रकारे अन्याय केला जात आहे. त्या पद्धतीने दोडामार्ग तालुक्यात नगरपंचायतीचा आराखडा तयार करीत असताना होता कामा नये. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी, अन्याय दूर करण्यासाठी व यावर वचक ठेवण्यासाठी मनसेचे उमेदवार रिंंगणात आहेत. दोडामार्ग शहराबरोबर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने मनसेच्या उमेदवारांना निवडून द्या. सर्वसामान्य जनतेबद्दल असलेली तळमळ, समाजकार्याची असलेली आवड, असे उमेदवार मनसेने दिले असल्याचे उपरकर यांनी सांगितले. (वार्ताहर)