शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

खरीप हंगामासाठी भात पीक स्पर्धा

By admin | Updated: August 9, 2015 20:59 IST

जास्त उत्पादनासाठी मोहीम : सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विभागाचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : सुधारित व संकरित भात वाणाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक चुरस निर्माण व्हावी या उद्देशाने खरीप हंगाम २0१५-१६ मध्ये भात पीक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने भात पीक स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे कृषी विकास अधिकारी एस. एन. म्हेत्रे यांनी दिली. त्यानुसार सन २0१५-१६ च्या खरीप हंगामामध्ये तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर अशा तीन स्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका पातळीसाठी २0 रुपये, जिल्हा पातळीसाठी ४0 रुपये व राज्य पातळीसाठी ६0 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी तालुका पातळीवर भाग घेण्यासाठी भातपिकाचा किमान १0 गुंठे उल्लेख असलेला सातबारा उतारा व विहीत नमुन्यामधील अर्जासह संबंधित तालुका पंचायत समितीकडे १४ आॅगस्ट २0१५ पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तालुका पातळीवरील विजेते स्पर्धक जिल्हा स्तरावर व जिल्हा पातळीवरील विजेते स्पर्धक राज्य पातळीवर भाग घेऊ शकतात. त्यानुसार तालुका पातळीवर दोन शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अधिकाधिक उत्पन्न घेण्याच्या उद्देशाने स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहनही कृषी विकास अधिकारी एस. एन. म्हेत्रे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कृषी विभाग, जिल्हा परिषद, सिंधुदुर्गशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी) जिल्हा पातळीवरील प्रथम क्रमांकास ३ हजार, तर द्वितीय क्रमांकास २ हजार व तालुका पातळीवरील प्रथम क्रमांकास १ हजार, तर द्वितीय क्रमांकास रुपये ५00 या स्वरूपात बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी एस. एन. म्हेत्रे यांनी दिली.