शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

संविधान रॅलीला प्रतिसाद

By admin | Updated: November 28, 2014 00:11 IST

कोकितकर : नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा हेतू

ओरोस : संविधानाने शैक्षणिक, प्रशासकीय व न्यायिकसारख्या यंत्रणा निर्माण करून भारतीय प्रजासत्ताकाला ठोस आकार दिला. या संविधानाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन एकत्र येऊन व त्याची माहिती, महत्त्व, हक्क, कर्तव्ये यांची नीट जाणीव निर्माण व्हावी यासाठी हा संविधान दिन २६ नोव्हेंबरला पाळला जातो, असे प्रतिपादन ज्ञानकुंज महाविद्यालयाचे प्रा. कोकितकर यांनी केले. यानिमित्त सर्वच ठिकाणी संविधान रॅली काढण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष मानसपुरे, प्रा. हेमांगी सावंत आदी उपस्थित होते. प्रा. कोकितकर म्हणाले, भारतीय संविधानाने निर्माण केलेल्या व्यवस्थेत सामान्य माणूस जगत असताना संविधानाची माहिती व महत्त्व यापासून माणूस अनभिज्ञ राहिला आहे. त्यामुळे त्याला हक्काचे व कर्तव्याची नीट जाणीव निर्माण होत नसल्याने शासनाने २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून पाळण्याचे आदेश निर्गुणित केले आहेत, असे प्रा. कोकितकर म्हणाले.याच दरम्यान सर्व विविध शैक्षणिक संस्थांनी, महाविद्यालयांनी हा दिवस संविधान दिन म्हणून पाळला आहे. त्यातच सर्व महाविद्यालयांमध्ये संविधानाची माहिती विद्यार्थ्यांमार्फत रॅली काढून जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. दरवर्षी सातत्याने हा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे प्रा. कोकितकर यांनी सांगितले. ओरोस खर्येवाडी येथील सुभाष फाटक चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्यार्थ्यांनी ओरोस खर्येवाडी ते जैतापकर कॉलनी येथे संविधान दिनानिमित्त रॅली काढली. या रॅलीमध्ये प्रा. डॉ. एन. बी. खरात, प्रा. सुहास बांबुळकर, मुंबरकर, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)