शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

१ कोटींचा निधी प्राप्त

By admin | Updated: August 7, 2015 23:47 IST

निवती किल्ला, भोगवे किनाऱ्यांचा होणार पर्यटन विकास

ओरोस : निवती किल्ला व भोगवे सागर किनाऱ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून मंजूर १ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर आहे. यापैकी १ कोटीचा निधी सिंधुदुर्ग पर्यटन विभागाकडे प्राप्त झाला आहे. या दोन्ही पर्यटन स्थळांचे विकास आराखडे वरीष्ठ कार्यालयाकडून प्राप्त होताच या पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग पर्यटन विकास महामंडळाचे प्रकल्प अधिकारी दीपक माने यांनी दिली.वेंगुर्ले तालुक्यातील निवती किल्ला व भोगवे सागर किनाऱ्याचा पर्यटनाच्या दृष्टीने हवा तसा विकास झालेला नाही. या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने प्रादेशिक पर्यटनमधून १ कोटी ५० लाख एवढा निधी मंजूर केला होता. त्यापैकी १ कोटीचा निधी सिंधुदुर्ग पर्यटन विभागाकडे प्राप्त झाला आहे. सदस्यानी निधी खर्च का झाला नाही असे विचारले असता दीपक माने म्हणाले, सदरचा किल्ला व भोगवे सागरकिनारा शासनाच्या ताब्यात असल्याने त्यावर निधी खर्च करता येत नव्हता. या पर्यटन स्थळांचा विकास व्हावा व पर्यटक तेथे आकर्षित व्हावे या उद्देशाने तत्कालीन जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी ही पर्यटन स्थळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात दिली आहेत. त्यामुळे या पर्यटन स्थळांना प्राप्त निधीतून पर्यटनदृष्ट्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ही पर्यटन स्थळे केली गेल्याने त्यांचा विकास आता झपाट्याने होणार हे निश्चित आहे. (वार्ताहर)