शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रेल्वे विस्कळीत, त्यात पावसाची धार

By admin | Updated: August 27, 2014 23:24 IST

गणेशभक्तांचे हाल : ७२ तासात अतिवृष्टीचा इशारा

कणकवली : कोकण रेल्वेमार्गात विघ्न आले असताना पावसानेही गेल्या २४ तासांत संततधार लावल्याने गणेशभक्तांना बेजार करून सोडले. या पावसाने जिल्ह्यात पडझडीच्या घटना घडल्या असून, हवामान खात्याकडून येत्या ७२ तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.गेले दोन दिवस पावसाने जिल्ह्यात जोर धरला आहे. पावसाने पडझड होऊन घरांचे नुकसान झाले आहे. कुडाळ तालुक्यातील मनोरमा मनोहर दळवी यांच्या घराच्या पडवीचे अंशत: नुकसान झाले असून, सावंतवाडी तालुक्यातील प्रदीप भिकाजी नाईक यांच्या घराचे ५७०० रुपयांचे, तर विलवडे येथील बाळकृष्ण वासुदेव दळवी यांच्या घराचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मालवण तालुक्यातील संदेश आत्माराम ठाकूर यांच्या घरावर फणसाचे झाड पडून १० हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले. देवगड, जामसंडे केळकर महाविद्यालयाच्या मार्गावर पावसाचे पाणी तुंबले होते. समुद्रात लाटा उसळत आहेत. मच्छिमारही वाऱ्यामुळे परत आले आहेत. विस्कळीत झालेली कोकण रेल्वे अद्याप ‘ट्रॅक’वर आलेली नाही. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या जादा गाड्या अर्धा-पाऊण तास उशिराने धावत होत्या. मुंबईहून येणारी दिवा पॅसेंजर रद्द करण्यात आली होती. आज, बुधवारी सकाळी ११ वाजता मुंबईकडे जाणारी ‘मांडवी’ सकाळी सहा वाजेपर्यंत कणकवली स्थानकात अपेक्षित होती. मुंबईकडे जाणारी ‘शताब्दी’ ४० मिनिटे उशिराने कणकवलीत आली. (प्रतिनिधी)