शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

देशात सेंद्रिय शेतीला प्राधान्य हव

By admin | Updated: December 11, 2014 00:02 IST

शिरोडा येथे निर्णय : सिंधुुदुर्ग डिस्ट्रिक्ट आॅर्गनिक (सेंद्रिय) फार्म संघ निर्माण करणारे

शिरोडा : रासायनिक शेतीचे विष टाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्यासाठी प्रसार व चळवळ उभी करून उत्पादनात वाढ करण्यासाठी सिंधुुदुर्ग डिस्ट्रिक्ट आॅर्गनिक (सेंद्रीय) फार्म संघ निर्माण करून देश- विदेशांत उत्पादनाला मार्केट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. भूमी प्रतिष्ठानचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक बाळासाहेब परूळेकर यांच्या अध्यक्षतेखाली सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक झाली. सिंधुदुुर्ग जिल्ह्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची एक बैठक घेऊन संस्था स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी रामानंद शिरोडकर, रणजित सावंत, अभिमन्यू लोंढे, अरुण गावडे, सुनील देसाई, काका भिसे, दीनानाथ बांदेकर, लक्ष्मण मोरजकर, रामचंद्र कोचरेकर, नाना आवटी, पुरुषोत्तम दळवी, मोहन परब, शिवाजी दळवी, विश्वनाथ मुंडले, चारुदत्त देसाई, कृष्णा मोरजकर, बाजीराव झेंडे, प्रकाश वालावलकर, सुरेश परब शेतकरी उपस्थित होते. रासायनिक शेतीमुळे आज विदेशातही शेती मालाला किंमत नाही. तसेच आरोग्य व जमिनीलाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रासायनिक विषाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज बाळासाहेब परूळेकर यांनी सांगून सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणारे देश व भारतातील राज्यांची माहिती दिली. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतीचे फायदे स्पष्ट करून उत्पादन, विक्री व सेंद्रिय खतांची माहिती दिली. (प्रतिनिधी)जिल्हा कमिटी स्थापण्याचा निर्णययावेळी जिल्ह्यात सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्रित करून चळवळ उभी करण्याचे नियोजन करण्यात आले. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट आॅर्गनिक (सेंद्रिय) फार्मर्स संघ निर्माण करण्यासाठी बाळासाहेब परूळेकर व रणजित सावंत यांनी जबाबदारी घेऊन पुढीलबैठकीत जिल्हास्तरीय कमिटी स्थापनकरण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात बाळासाहेब परूळेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.