शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

वीज ग्राहकांना एलईडी बल्ब

By admin | Updated: June 25, 2015 23:25 IST

महावितरण कंपनी : चार लाख सोळा हजार लोकांना लाभ

रत्नागिरी : विजेची बचत करता यावी यासाठी राज्यातील १ कोटी ७५ लाख घरगुती ग्राहकांना एलईडी बल्ब वाटप योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ४ लाख १६ हजार ८८६ घरगुती ग्राहकांना या एलईडी बल्बचा लाभ मिळणार आहे.एलईडी दिव्यांमुळे राज्याच्या १३ दशलक्ष युनिटस् वार्षिक विजेची बचत होणार आहे. कमाल मागणीच्या काळात ५०० मेगावॅट वीजेची मागणी कमी होण्यास मदत होईल. तसेच ग्राहकांची एका वर्षात प्रती बल्ब १८० रुपयांची वीजबिलामध्ये बचत होणार आहे. केंद्र सरकारने वीज बचतीसाठी घरगुती ग्राहकांना एलईडी दिवे वाटप योजना जाहीर केली आहे. या योजनेतील घरगुती ग्राहकांना प्रत्येकी ७ वॅट क्षमतेचे २ ते ४ बल्ब देण्यात येणार आहेत. हे बल्ब १०० रुपये रोखीने किंवा १०५ रुपये दराने मासिक योजनेच्या हप्त्याने घेता येतील. या योजनेमुळे बिलातून शून्य व्याजाने रक्कम वसूल केल्यामुळे ग्राहकांचा आर्थिक भार कमी होईल. शिवाय या योजनेचा विजेच्या दरावर किंंवा महावितरणवर कोणताही आर्थिक बोजा येणार नाही.तीन वर्षामध्ये मोफत बल्ब बदलण्याची गॅरंटी राहणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकाला एसएमएस, ईमेल किंवा प्रत्यक्ष कक्षावर भेटून बल्बची नोंदणी करावी लागेल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणचे शाखा कार्यालय, बिल भरणा केंद्र व इतर ठिकाणी बल्ब वाटप कक्ष उघडण्यात येणार आहे. ईईएसएल कंपनीतर्फे घरपोच सेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींच्या सहभागाने बल्ब वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)राज्याच्या १३ दशलक्ष युनिटस् वार्षिक वीजेची बचत होणार.कमाल मागणीच्या काळात ५०० मेगावॅट वीजेची मागणी कमी होण्यास मदत.ग्राहकांची एका वर्षात प्रती बल्ब १८० रुपयांची बचत.बल्ब १०० रुपये रोखीने किंवा मासिक योजनेच्या हप्त्याने घेता येणार.