शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

चिपळुणात खताचा मुबलक साठा

By admin | Updated: June 24, 2015 00:41 IST

विक्रीला जोर : जिल्ह्यात मात्र तुटवडा

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात खताचा तुटवडा असताना चिपळूणमध्ये मात्र मुबलक खत उपलब्ध झाले आहे. येथील खरेदी विक्री संघाने ३१ मे पूर्वी १६०० टन खत विक्री केली आहे. हा एक उच्चांक असल्याचे खरेदी विक्री संघातर्फे सांगण्यात आले. पावसाळ्यापूर्वी खरेदी विक्री संघातर्फे भात बियाणे व खत विक्री केली जाते. यावर्षी ९०० क्विंटल भात बियाणांची विक्री करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना उच्च प्रतिचे बियाणे उपलब्ध झाले. भाताबरोबरच तालुक्यात १६०० टन खत वाटप करण्यात आले. खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागात असलेल्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये खत पाठविले जाते. तर सोसायटीच्या माध्यमातून खताची विक्री होते. खताची सर्वांत जास्त विक्री चिपळूण तालुक्यात झाली आहे. यामध्ये युरिया, निमकोरडे युरिया, सुफला १५:१५:१५, कृषी उद्योग १८:१८:१०, एमओपी न्युरेटिका पोटॅश, पावर १६:१६:१६, समर्थ १०:२६:२६, संपुर्णा १९:१९:१९, एसएसपी, तसेच सर्व प्रकारचे सेंद्रिय खते येथे विक्री करण्यात आली व पाण्यात विरघळणारी खतेही येथे उपलब्ध असून शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन खरेदी विक्री संघाचे सहाय्यक व्यवस्थापक पी.बी. कांबळे यांनी केले आहे. चिपळूण तालुका खरेदी विक्री संघामार्फत तालुक्यात मुबलक खत वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला. या वितरण व्यवस्थेबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. खत पुरवठा करताना खरेदी विक्री संघाच्या कर्मचारी, अधिकारी यांनी याविषयात लक्ष घातल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)शेतकरी वर्गात समाधान जिल्ह्यात खताचा तुटवडा असताना चिपळूण तालुक्यात मुबलक प्रमाणात खत उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यानी समाधान व्यक्त केले आहे. यावर्षी ९०० क्विंटल भातबियाण्याची विक्री करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली असून १६०० टन खत विकले गेले आहे.