शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

सागरी सुरक्षेबाबत पोलीस सतर्क : गुप्ता

By admin | Updated: December 5, 2014 23:33 IST

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी टापूत ज्या काही मच्छिमारी नौका , ५०० पेक्षा अधिक नौका या विनापरवाना आहेत

रत्नागिरी : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरात विनापरवाना मच्छिमारी नौका कार्यरत असतील, तर त्याबाबत मत्स्य व्यवसाय विभाग आवश्यक भूमिका घेईल. आपण समन्वयाच्या वेळी ही बाब त्या खात्याच्या निदर्शनास आणू. तसेच सागरी सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची असून, त्यासाठी पोलिसांची संख्याही वाढविली जाईल. सागरी गस्तीनौकाही कार्यरत आहेत, अशी माहिती कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी आज (शुक्रवार) येथे दिली. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी टापूत ज्या काही मच्छिमारी नौका आहेत, त्यातील ५०० पेक्षा अधिक नौका या विनापरवाना आहेत. निवती-कोचरेतील आंदोलनाच्या वेळी तेथील दिडशे नौका विनापरवाना असल्याचे समोर आले. दोन्ही जिल्ह्यात ही स्थिती असल्याने हा विषय गंभीर आहे, सागरी सुरक्षिततेसाठी हे घातक आहे, असे यावेळी पत्रकारांनी गुप्ता यांच्या निदर्शनास आणून दिले, त्यावेळी ते बोलत होते. सर्व पोलीस ठाण्यांच्या तपासणी दौऱ्यानिमित्त गुप्ता हे सध्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी पोलीस अधीक्षक संजय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय अधिकारी अशोक बनकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)