शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या शासन निर्णयामध्ये अंशत: बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 18:04 IST

१ एप्रिल २00९ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतक-यांनाही मिळणार लाभ

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि. २४ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २0१७ जाहीर करण्यात आले असून राज्यातील शेतक-यांच्या कर्जमाफी योजनेबाबतचा तपशिल देण्यात आलेला आहे. आता संदर्भ क्र. 0२ अन्वये मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २0१७ च्या योजना निकषात बदल करुन दिनांक १ एप्रिल २00९ रोजी वा त्यानंतर कर्ज घेतलेल्या शेतक-यांना ही योजना लागू करण्यात येईल अशी घोषणा केल्यामुळे शासन निर्णयामध्ये तशी सुधारणा करण्यात आली आहे.या शासन निर्णयातील योजनेचा तपशिल या मथळ्याखाली अ.क्र.0२ मधील दुसऱ्या ओळीत दिनांक 0१ एप्रिल २0१२ या शब्दाऐवजी दिनांक १ एप्रिल २00९ असा बदल करण्यात आला आहे. शासन निर्णयातील योजनेच्या तपशिल या मथळ्याखाली अ.क्र.0२ (ड) मधील पहिल्या ओळीत २0१२-१३ या शब्दाऐवजी २00९-१0 असा बदल करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे दि. ३0 जून २0१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतक-यांना खरीप पिकासाठी निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने १0 हजार रुपये मयार्देपर्यत शासन हमीवर बॅकांनी तातडीने कर्ज देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून त्यामध्ये संदर्भ क्र. ४ चे शासन निर्णयानुसार सुधारणा बदल करण्यास आलेली असून त्यानुसार राज्यातील दिनांक १ एप्रिल २00९ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतक-यांना या शासन निर्णयाप्रमाणे लाभ घेता येईल असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.