शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

फळउत्पादकांना एक कोटी वाटप

By admin | Updated: October 18, 2015 23:42 IST

आंबा-काजू नुकसानभरपाई : ७०४६ पैकी ११४६ जणांना लाभ

कणकवली : तालुक्यातील आंबा-काजू नुकसानभरपाई वाटपाची प्रक्रिया धिम्यागतीने सुरू आहे. तरीही आतापर्यंत १ कोटी ५ लाख रुपयांचे वाटप झाले आहे. तालुक्यात एकूण नुकसानीचा आकडा सहा कोटी रुपये आहे. आंबा-काजू नुकसानभरपाईचे वाटप करताना अनेक अडथळे येत आहेत. सुरुवातीला कृषी विभागकडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची यादीच महसूल विभागाकडे न पोहोचल्याने विलंब झाला होता.तालुक्यात नुकसान झालेले एकूण ७०४६ खातेदार आहेत. त्यापैकी आतापर्यंत ११४६ खातेदारांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा झाली आहे. कृषी खात्याकडून ही यादी महसूल विभागाकडे पोहोचल्यानंतर नुकसानभरपाई वाटपाच्या कामाने थोडी गती घेतली. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले होते. आंबा तसेच काजू बागायतदारांना आर्थिक हानीला सामोरे जावे लागले होते. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे बागायतदारांना तसेच शेतकऱ्यांना शासनाने लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आंबा तसेच काजू नुकसानभरपाई शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महसूल तसेच कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)