शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

फळउत्पादकांना एक कोटी वाटप

By admin | Updated: October 18, 2015 23:42 IST

आंबा-काजू नुकसानभरपाई : ७०४६ पैकी ११४६ जणांना लाभ

कणकवली : तालुक्यातील आंबा-काजू नुकसानभरपाई वाटपाची प्रक्रिया धिम्यागतीने सुरू आहे. तरीही आतापर्यंत १ कोटी ५ लाख रुपयांचे वाटप झाले आहे. तालुक्यात एकूण नुकसानीचा आकडा सहा कोटी रुपये आहे. आंबा-काजू नुकसानभरपाईचे वाटप करताना अनेक अडथळे येत आहेत. सुरुवातीला कृषी विभागकडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची यादीच महसूल विभागाकडे न पोहोचल्याने विलंब झाला होता.तालुक्यात नुकसान झालेले एकूण ७०४६ खातेदार आहेत. त्यापैकी आतापर्यंत ११४६ खातेदारांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा झाली आहे. कृषी खात्याकडून ही यादी महसूल विभागाकडे पोहोचल्यानंतर नुकसानभरपाई वाटपाच्या कामाने थोडी गती घेतली. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले होते. आंबा तसेच काजू बागायतदारांना आर्थिक हानीला सामोरे जावे लागले होते. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे बागायतदारांना तसेच शेतकऱ्यांना शासनाने लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आंबा तसेच काजू नुकसानभरपाई शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महसूल तसेच कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)