शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

बंदर विकासातून रोजगाराचे नवे दालन

By admin | Updated: October 13, 2016 21:30 IST

रवींद्र चव्हाण : तळवडेत ग्रामस्थांकडून सत्कार; विकासासाठी मतदभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहनतळवडे :

 सिंधुदुर्ग जिल्ह्याला बंदर -विकास होणे गरजेचे आहे, हे ओळखून जिल्ह्यातील बंदर विकास व रेल्वेलाईन बंदरापर्यंत जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने शासनाने पावले उचलली आहेत. त्या माध्यमातून जिल्ह्यात पर्यटन विकास व रोजगाराचे नवे दालन निर्माण होणार आहे, असे प्रतिपादन बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तळवडे येथील कार्यक्रमात व्यक्त केले.तळवडे येथील दसरोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात रवींद्र चव्हाण बोलत होते. यावेळी तळवडेचे सरपंच पंकज पेडणेकर, उदय परब, दिलीप परब, संदीप परब, प्रणय परब, संजय परब, अनिल परब, रवींद्र परब, सुनील परब, अशोक परब, मकरंद परब, प्रमोद परब, सुधाकर परब, अरविंद परब, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, चौपदरी महामार्ग निर्माण करताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची दखल राज्यशासन घेत आहे. यात बऱ्याच अडचणी येत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व मतभेद विसरून एकत्र या, असे आवाहनही त्यांनी केले. तळवडे गावाशी माझे अतूट नाते आहे. या गावात मी वाढलो. मी कोकणचा सुपुत्र आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा विकास साधणे हे आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी थळकर परब बंधूंतर्फे रवींद्र चव्हाण यांचा त्यांचे मामा गणपत परब, बाळकृष्ण परब, मधुकर परब, लक्ष्मण परब, दिलीप परब यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)