शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

बंदर विकासातून रोजगाराचे नवे दालन

By admin | Updated: October 13, 2016 21:30 IST

रवींद्र चव्हाण : तळवडेत ग्रामस्थांकडून सत्कार; विकासासाठी मतदभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहनतळवडे :

 सिंधुदुर्ग जिल्ह्याला बंदर -विकास होणे गरजेचे आहे, हे ओळखून जिल्ह्यातील बंदर विकास व रेल्वेलाईन बंदरापर्यंत जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने शासनाने पावले उचलली आहेत. त्या माध्यमातून जिल्ह्यात पर्यटन विकास व रोजगाराचे नवे दालन निर्माण होणार आहे, असे प्रतिपादन बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तळवडे येथील कार्यक्रमात व्यक्त केले.तळवडे येथील दसरोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात रवींद्र चव्हाण बोलत होते. यावेळी तळवडेचे सरपंच पंकज पेडणेकर, उदय परब, दिलीप परब, संदीप परब, प्रणय परब, संजय परब, अनिल परब, रवींद्र परब, सुनील परब, अशोक परब, मकरंद परब, प्रमोद परब, सुधाकर परब, अरविंद परब, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, चौपदरी महामार्ग निर्माण करताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची दखल राज्यशासन घेत आहे. यात बऱ्याच अडचणी येत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व मतभेद विसरून एकत्र या, असे आवाहनही त्यांनी केले. तळवडे गावाशी माझे अतूट नाते आहे. या गावात मी वाढलो. मी कोकणचा सुपुत्र आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा विकास साधणे हे आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी थळकर परब बंधूंतर्फे रवींद्र चव्हाण यांचा त्यांचे मामा गणपत परब, बाळकृष्ण परब, मधुकर परब, लक्ष्मण परब, दिलीप परब यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)