शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्यात धक्कादायक रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
5
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
6
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
7
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
8
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
9
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
10
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
11
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
12
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
13
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
14
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
15
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
16
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
17
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
18
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
19
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
20
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते

काजूपिकाबाबत राष्ट्रीय परिषद

By admin | Updated: February 18, 2016 21:14 IST

वेंगुर्लेत आयोजन : दापोली कृषी विद्यापिठाचा उपक्रम

वेंगुर्ले : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ-दापोली, काजू आणि कोको विकास संचालनालय, कोची आणि ‘नाबार्ड’ यांच्या संयुक्त विद्यमाने १९ व २० फेब्रुवारी रोजी वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे काजूपीक विकासासंबंधीची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या परिषदेच्या उद्घाटनाला पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, परिषदेचे अध्यक्ष डॉ. तपस भट्टाचार्य, संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, विद्यापीठ शिक्षण संचालक डॉ. रमेश बुरटे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, कृषी महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. जीवन तलाठी, परिषदेचे संयोजन सचिव डॉ. भरत साळवी आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी कृषी प्रदर्शनाचेही आयोजन केले आहे. या परिषदेमध्ये काजूपीक सुधारणा, शाश्वत काजूपीक व्यवस्थापन, बदलत्या वातावरणाच्या अनुषंगाने तंत्रज्ञानाचा अवलंब, काजूपीक मूल्यवर्धनासाठी मूल्यवर्धन साखळी व्यवस्थापन, काजूपीकावरील कीडरोग, हवामानानुसार त्यांचे नियंत्रण आणि काजूपीक विकासाचे सामाजिक व आर्थिक घटक या विषयांवर तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. काजू विकासासंबंधी देशभरातील १०० हून अधिक शास्त्रज्ञ संशोधनपर लेख सादर करणार आहेत. (प्रतिनिधी)