शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

नाथपंथीय साधूंची मसूरकरांकडून सेवा

By admin | Updated: November 20, 2015 00:09 IST

साधुसंत येती घरा : गावातून सवाद्य मिरवणूक; चौकाचौकांत उत्साहात स्वागत

मसूर : नाशिकहून सिंहस्थ कुंभमेळा आटोपून बेंगलोरकडे परतणाऱ्या नवनाथ पंथीय साधूंच्या झुंडीचे मसूरमध्ये आगमन झाले. त्यांचे येथील जुन्या बसस्थानक चौकात कऱ्हाड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंगराव जगदाळे, जय महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे सतीश पाटील, माजी सरपंच प्रकाश माळी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या झुंडीमध्ये पावणेपाचशे साधूंचा समावेश होता. एक दिवसाचा मुक्काम करून सर्व साधंूनी गुरुवारी कऱ्हाडकडे प्रस्थान केले. नाशिकचा कुंभमेळा झाल्यानंतर १९ आॅगस्टला या साधूंच्या झुंडीने बेंगलोरकडे जाण्यासाठी प्रस्थान केले. ७ मार्च २०१६ रोजी त्यांच्या पदयात्रेची सांगता होणार आहे. साधूंच्या झुंडींचे आगमन या ठिकाणी झाल्यानंतर त्यांना जुन्या बसस्थानक चौकापासून खडकपेठ, चावडी चौक, पाटीलवाडा मार्गे बाजारपेठेत सवाद्य मिरवणुकीने आणण्यात आले. बाजारपेठेतील कठ्ठे तसेच कोठावरील प्राथमिक शाळा व इंदिरा कन्या प्रशालेत या साधूंची राहण्याची व्यवस्था केली होती. बाजारपेठेतील व्यासपीठावर प्रतिष्ठापना केलेल्या योगी निर्मलनाथजी, महंत योगी सुमनाथजी यांच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी गर्दी केली होती. व्यवस्थापन समितीतील गोविंद जगदाळे, बापूसाहेब जगदाळे, महेश जगदाळे, माजी सरपंच दिनकर शिरतोडे, नरेश माने, सुनील दळवी, प्रकाश जाधव, नाथाजी पाटील, लहुराज जाधव आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)