शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

‘एमआरईजीएस’च्या अटी जाचक

By admin | Updated: January 20, 2015 23:44 IST

कुडाळ तालुका कृषी अधिकाऱ्यांचे मत

कुडाळ : एमआरईजीएस योजनेतील जाचक अटींमुळे पीक लागवडीवर मर्यादा पडत असल्याने ही योजना बंद करून शेतकऱ्यांच्या फायद्याची व पूर्वीचीच रोजगार फळ लागवड योजना सुरू ठेवावी, यासाठी ‘एमआरईजीएस’चे उपायुक्त मोहन वाघ शासनाकडे प्रस्ताव देणार असल्याची माहिती कुडाळ तालुका कृषी अधिकारी आर. पी. निर्मळ यांनी बोलताना दिली. यावेळी आर. पी. निर्मळ म्हणाले, पुणे येथील एमआरजीईएसचे उपायुक्त मोहन वाघ हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, गुरुवारी ते कुडाळच्या दौऱ्यावर होते. कुडाळच्या दौऱ्यात त्यांनी डिगस, पणदूर, कडावल व निरुखे येथील काजू, नारळ तसेच अन्य पिकांच्या बागायतीची पाहणी, योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या विहिरींची तसेच सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तालुका कृषी अधिकारी आर. पी. निर्मळ, प्रभारी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, मंडल कृषी अधिकारी एम. व्ही. देसाई, कृषी पर्यवेक्षक एम. बी. मराठे, तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या दौऱ्याची माहिती देताना तालुका कृषी अधिकारी निर्मळ म्हणाले की, शासनाने शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी कृषी विकास ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. मात्र, या योजनेच्या जाचक अटींमुळे लागवड करताना शेतकऱ्यांवर मर्यादा पडतात, असे मत उपायुक्त मोहन वाघ यांनी व्यक्त केले. तसेच एमआरईजीएस योजना बंद करून १९९० पासून सुरू असलेली, मात्र, आता गेल्या वर्षी बंद करण्यात आलेली रोजगार हमी फळ लागवड योजना पुन्हा सुरू व्हावी, याकरिता प्रस्ताव पाठविणार असल्याचे मत मोहन वाघ यांनी व्यक्त केले असल्याची माहिती निर्मळ यांनी दिली. (प्रतिनिधी)