शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

रमार्इंच्या ‘माहेर’चा होणार विकास

By admin | Updated: February 18, 2016 21:29 IST

वणंदचा आराखडा शासनाकडे : अडीच कोटींची होणार कामे

शोभना कांबळे -- रत्नागिरी --दलितांचे उद्धारक आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे माहेरगाव, वणंद (ता. दापोली) च्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीने २ कोटी ५७ लाखांचा आराखडा तयार केला असून, तो मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. दापोलीपासून वणंद गाव ३ किलोमीटरच्या अंतरावर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची प्रेरणा असलेल्या रमाबाई आंबेडकर यांचे ते माहेर यामुळे वणंद या गावाला श्रद्धास्थान मानून आंबेडकरी जनता तसेच परजिल्ह्यातून अगदी परदेशातूनही अनेक पर्यटक या गावाला भेट देतात. मात्र, या गावाला अनेक वर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागले आहे.माई आंबेडकर यांनी या गावाला भेट दिल्यानंतर रमाबार्इंच्या जुन्या माहेरघरानजीक त्यांचे स्मारक बांधून घेतले होते. त्यानंतर राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री, विधान परिषदेचे आमदार विजय तथा भाई गिरकर यांनी या गावाला भेट दिली होती. या गावात शिक्षण, रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत गरजा उपलब्ध नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे गिरकर यांनी ‘आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत वणंद हे गाव दत्तक घेतले आहे. त्यांच्या दोन कोटीच्या निधीतून तसेच शासनाकडून मिळणाऱ्या अर्थसहायातून आता वणंद गावचा विकास होणार आहे. (पान ८ वर)... ही कामे होणार!अनेक सुविधांसाठी अधिक निधीची गरज असल्याने त्यासाठी राज्याच्या बजेटमध्ये तरतूद करण्यासाठी २ कोटी ५७ लाखांचा आराखडा जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. यासाठी आमदार गिरकर यांनी सुचविलेल्या शौचालये, अंगणवाडी इमारती, नळपाणी योजना, रमाबाई यांच्या स्मारकाचे सुशोभिकरण, वाहनतळ, सांडपाणी व्यवस्थापन, स्मशानशेड यांचा समावेश आहे.‘लोकमत’ने फोडली वाचावणंद गावच्या समस्यांबाबत सर्वांत प्रथम ‘लोकमत’ने वाचा फोडली. मोठ्यांची छोटी गावे या सदरातून वणंद गावच्या समस्या मांडण्यात आल्या. या गावाला असंख्य लोक भेट देत असल्याने तेथे कोणत्या प्राथमिक सुविधा हव्या आहेत, पर्यटकांची अपेक्षा काय आहे, याबाबतचा उहापोह ‘लोकमत’नेच केला आहे.