शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

दोडामार्गात लाखोंचे नुकसान

By admin | Updated: October 6, 2014 22:33 IST

वादळी पाऊस : घरांची, शेती-बागायतीची हानी

कसई दोडामार्ग : तालुक्यात गेले पाच दिवस पडणाऱ्या पावसामुळे व ढगांच्या प्रचंड गडगडाटामुळे तसेच चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात घरांचे व शेती-बागायतीचे नुकसान झाले आहे. घरांची कौले उडून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रविवारी झालेल्या चक्रीवादळामुळे उसप गावाला तडाखा बसला आहे. अंदाजे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. नुकसानीचा पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे अर्ज नसल्याने पंचनामे झाले नाहीत. परतीच्या पावसाने तालुक्यात थैमान घातले आहे. विजेचा लोळ पडून साटेली-भेडशी येथील चैताली नाईक यांना जीव गमवावा लागला. तर उसप गावात चक्रीवादळामुळे गावावर मोठे संकट आणले. चक्रीवादळाचा वेग भयानक होता. यामध्ये सुमारे ५० घरांचे नुकसान झाले असून घरांची कौले उडून गेली आहेत. त्यामुळे ग्रामस्थ हतबल झाले आहेत. या चक्रीवादळात मोठमोठे वृक्ष उन्मळून काही घरांवर पडल्याने घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून त्यापेक्षाही नुकसानीचा आकडा वाढणार आहे. असे ग्रामस्थांनी सांगितले. नुकसानीमध्ये प्रकाश नाईक, विकास नाईक, विठ्ठल मोरजकर, दशरथ कळणेकर, पुंडलिक गवस, दत्तात्रय मळीक, सुभाष गवस, महालक्ष्मी गवस, अशोक गवस, विलास सावंत, विष्णू साटेलकर, विश्वनाथ साटेलकर, कानू नाईक, कृष्णा गवस आदींचा समावेश आहे. (वार्ताहर)उसपला फटका दोडामार्ग तालुक्यातील वादळामुळे उसप गावाला मोठा फटका फसला आहे. या गावातील सुमारे ५0 घरांचे नुकसान झाले. यामुळे या गावावर मोठे संकट निर्माण झाले आहे. वादळामुळे या गावातील घराची कौले, पत्रे उडून गेले. वादळामुळे उसप गावातील हजारो रुपयांचे नुकसान झाले असून या गावचे ग्रामस्थ हतबल झाले आहेत.