शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

आंबा बागायतदारांची लगबग

By admin | Updated: November 7, 2014 23:44 IST

थंडी सुरु : मोहोराला पोषक वातावरणामुळे बागांमधील कामांना गती

असगोली : दिवाळीतील काही दिवस पाऊस कोसळल्यानंतर गेले दोन दिवस वातावरणात थंडावा जाणवत आहे. आंबा मोहोरासाठी पोषक अशा थंडीने हजेरी लावल्याने तालुक्यातील आंबा बागायतदारांची साफसफाई व फवारणीच्या कामाची घाई वाढली आहे. आंब्यावर मोहोर आल्यास त्याचे तुडतुड्यांपासून संरक्षण करण्यासाठी आंबा बागायतदारांनी आतापासूनच कंबर कसली आहे.गुहागर तालुक्यातील भातशेतीची कामे जवळजवळ पूर्ण होत आली आहेत. बहुतांश काही ठिकाणाच्या शेतकऱ्यांनी वेगवेगळे पेरे करण्यासही सुरूवात केली आहे. दिवाळीत पावसाने अचानक सुरूवात केल्याने शेतकऱ्यांबरोबरच आंबा बागायतदारही धास्तावला होता. मात्र, दोन - तीन दिवसानंतर थंडीने सुरूवात केली.आंबा मोहोरासाठी पोषक थंडी असल्याचे आंबा बागायतदारांचे म्हणणे आहे. उशिरा सुरू झालेला पाऊस यावर्षी चांगल्या प्रमाणात पडल्याने थंडीही जास्त प्रमाणात पडण्याची शक्यता शेतकऱ्यांना वाटत आहे. या थंडीचा फायदा घेत आंबा बागायतींचे तुडतुड्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी बागायतदार फवारणीच्या कामांकडे वळला आहे. (वार्ताहर)थंडीमुळे बागायतदारांच्या आशा पल्लवीत.आंब्यावर पडणाऱ्या तुडतुड्या रोगापासून संरक्षण होण्यासाठी बागायतदारांनी कसली कंबर.भातशेतीचे काम अंतिम टप्प्यात.आंबा मोहोरासाठी पोषक थंडी पडत असल्याचे आंबा बागायतदारांचे मत.दिवाळीदरम्यान पडणाऱ्या पावसामुळे बागायतदार धास्तावला.आंबा बागांची साफसफाईचे काम जोरात सुरु.