शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

निसर्गातील बदलामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By admin | Updated: December 4, 2014 00:54 IST

कुडाळ तालुक्यातील स्थिती : प्रशासनाकडून अद्याप नुकसानीचे पंचनामेही नाहीत

कुडाळ : अवेळी पडणारा पाऊस व निसर्गातील बदललेल्या वातावरणामुळे यावर्षी कुडाळ तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भातशेतीचे सुमारे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, प्रशासनाकडून अद्याप नुकसानीचे पंचनामेही झालेले नाहीत. त्यातच भात खरेदीचे दरही शासनाने कमी केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर यांनी केली आहे. याबाबत कुडाळ तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाऊस, बदलते वातावरण यामुळे आंबा, काजू, बागायतदारांनासुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसानीचा फटका बसला आहे. कलम बागेतील झाडांना मोहोर येण्याच्या वेळेलाच वातावरणाच्या बदलामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झालेली आहे. येथील शेतकरी व बागायतदार देशोधडीला लागण्याची वेळ येऊन ठेपली असतानाही शासन स्तरातून या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ठोस निर्णय घेतले जात नाही. कोकणातील शेतकरी, बागायतदार बदलत्या वातावरणाचा कसा सामना करतात, याबाबतची परिस्थिती सर्वज्ञात आहे. ही बाब शासन दरबारी पाठवून पाठपुरावा करावा, अशी मागणी बेळणेकर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)