शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

‘त्यांच्यावरील’ कारवाईकडे लक्ष

By admin | Updated: December 9, 2014 23:19 IST

बंधाऱ्यांचे उद्दिष्ट : कृषी विभाग, सामाजिक वनीकरणचे दुर्लक्ष

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी व संभाव्य पाणीटंचाईवर मात व्हावी यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने आतापर्यंत ६ हजार ७०० बंधाऱ्यांपैकी २४९६ बंधारे बांधून पूर्ण केले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी विभाग व सामाजिक वनीकरण या दोन विभागांना त्यातीलच १७०० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट असून त्यांनी अद्यापपर्यंत एकही बंधारा पूर्ण केला नसल्याची बाब प्रशासनाच्या अहवालातून उघड झाली आहे. त्यामुळे या दोन विभागांवर प्रशासन कोणती कारवाई करते यावर लक्ष लागून राहिले आहे.साधारणत: मे अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पाणीटंचाई भासण्यास सुरूवात होते. त्यातच यावर्षी पाऊसही कमी झाल्याने व भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जात असल्याने यावर्षीही मे अखेर पाणीटंचाई भासण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा परिषद प्रशासनाने यावर्षीही कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे ठरविले. त्यानुसार ६७०० बंधाऱ्यांचे उद्दिष्टही प्रत्येक तालुक्यात विभागून दिले. आठ तालुक्यांना ५ हजाराचे टार्गेट तर राज्य शासनाच्या कृषी विभाग १५०० व सामाजिक वनीकरण विभागाला २०० असे बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट विभागून देण्यात आले. मात्र, तालुक्यातून ५ हजार बंधाऱ्यापैकी जवळजवळ ५० टक्के काम पूर्ण झाले असून २४९६ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. हे काम समाधानकारक आहे. मात्र, राज्य कृषी विभाग व सामाजिक वनीकरण विभाग या दोघांनी अद्यापही भोपळा फोडलेला नाही, अशी माहिती प्रशासनाच्या अहवालावरून उघड झाली आहे. (प्रतिनिधी)लघुपाटबंधारे विभागाकडून पत्रकृषी व सामाजिक वनीकरण विभागाने अद्याप एकही बंधारा न घातल्याने लघुपाटबंधारे विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र पाठवून लक्ष वेधण्यात येणार आहे, अशी माहिती लघुपाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.कृषी विभाग निद्रीस्तचया ना त्या कारणाने नेहमीच टार्गेटवर असणारा राज्य शासनाचा कृषी विभाग बंधाऱ्याच्या बाबतीतही उदासीनच दिसून येत आहे. बंधाऱ्याच्या बाबतीत अद्यापही खाते न उघडल्याने ‘गोत्यात’ येणार आहे.प्रशासन कारवाई करणार?अद्यापही कृषी व सामाजिक वनीकरण विभागांनी कच्चे व वनराई बंधारे न बांधल्याने या विभागावर प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन विभागांना हे बंधाऱ्यांचे उद्दिष्ट दिले होते. गतवर्षीही या दोन्ही विभागाकडून उदासीनताच दाखविण्यात आली होती. गतवर्षी कृषी विभागाने १५०० बंधाऱ्यांपैकी ४२१ तर सामाजिक वनीकरणने २०० पैकी ८४ बंधारे बांधले होते.तालुकाउद्दिष्टकच्चेवनराईएकूणटक्केवारीबंधारेबंधारेकणकवली८५०३२११९९५२०६१.१८कुडाळ८५०१६५१५४३१९३९.८८दोडामार्ग३००१५५५७०२३.३३वेंगुर्ला४००७०१७८२४४६२.००मालवण८००२३३६४२९७३७.१३देवगड७००६४१५८२२२३१.७१सावंतवाडी८५०४२६२५६६७७८.४७वैभववाडी३००७५७८१५३५१.००एकूण५०००९८५१५११२४९६४९.९२राज्य कृषी व सामाजिक वनीकरण विभागविभागउद्दिष्टसाध्यराज्यशासन कृषी १५०० ०सामाजिक वनीकरण२०० ०