शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

नेतृत्व एकाच नेत्याकडे नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 16:56 IST

काँग्रेस नेतृत्वाकडून एकाच नेत्याच्या हातात पक्षाची सूत्रे देण्यात येत असल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळे पक्षाची मोठी हानी होत आहे.

सावंतवाडी : काँग्रेस नेतृत्वाकडून एकाच नेत्याच्या हातात पक्षाची सूत्रे देण्यात येत असल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळे पक्षाची मोठी हानी होत आहे. त्यामुळे भविष्यात काँगे्रस पक्षाने अशी चूक करू नये, अशी विनंती जिल्हा काँगे्रसचे सरचिटणीस राजू मसुरकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सरचिटणीस मोहन प्रकाश तसेच प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली. नाणार येथे काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित सभेसाठी मोहन प्रकाश तसेच अशोेक चव्हाण आले होते. त्यावेळी जिल्हा काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. 

यावेळी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, राजू मसुरकर, जिल्हा प्रवक्ते जयेंद्र परूळेकर, बाळा गावडे, तालुकाध्यक्ष रवींद्र्र म्हापसेकर, महेंद्र सावंत, उल्हास मणचेकर, इर्शाद शेख, जगन्नाथ डोंगरे, सोमनाथ टोमके, सतीश बागवे, सुधीर मल्हार, विभावरी सुकी, सुमेधा सावंत, विलास कोरगावकर, सुगंधा साटम, बाळा बोंद्रे, भाई जेठे, बाळा जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.  या जिल्ह्यात पक्षवाढीसाठी लागणारी ताकद देण्याचे आश्वासन दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येकाने पक्षीय बांधणीकरिता कामाला लागा, असे सांगितले. जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष बांधणीकरिता भरपूर मेहनत घ्यावी लागणार असून लवकरच फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभारी घेऊ.- राजू मसुरकर, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस