शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

कोकणचं निसर्गवैभव मनोरुग्णालयाच्या भिंतींवर

By admin | Updated: April 27, 2015 00:13 IST

पर्यटन महोत्सव : तरूण कलाकारांच्या कुंचल्यात अप्रतिम कला...

रत्नागिरी : पर्यटन महोत्सवाचा प्रचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केली जात असताना शहरातील भिंतीवर पर्यटन स्थळांची चित्रे रेखाटण्यात येत आहेत. त्यामुळे शहर निश्चितच सुशोभित होणार आहेत. शहरातील अशा प्रकारच्या भिंती रंगवल्या किंवा एकापेक्षा अधिक बसेसची रंगरंगोटी केली किंवा महत्त्वाच्या जागा विकसित करून त्याठिकाणी पुतळे उभारले तर नक्कीच शहराचे रूपडे बदलण्यास मदत होईल.मे मध्ये होणाऱ्या पर्यटन महोत्सवाची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. कोकणची ओळख दाखविणारे आंबे असो वा मासे यांची चित्रे रेखाटण्यात येत आहेत. याशिवाय जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे किंवा कोकणचे सौंदर्य अभिव्यक्त करणाऱ्या कविता ठिकठिकाणी रंगविल्या तर नक्कीच शहरात येणाऱ्या पर्यटकांची उत्सुकता वाढेल. किंबहुना भविष्यात पर्यटकांची संख्यादेखील वाढेल.सध्या एकच शहरी बसेस रंगवण्यात आली आहे. ग्रामीण भागात धावणाऱ्या किंवा लांब पल्याच्या बसेस पैकी १० बसेस रंगवल्या तर जिल्ह्याच्या विविध ठिकाणाबरोबर अन्य जिल्ह्यातही प्रचार होण्यास मदत होईल. मात्र, याबाबत प्रशासनाने निर्णय घेणे गरजेचे आहे.त्याचबरोबर शहरातील महत्वाच्या ठिकाणी जिल्ह्याची संस्कृती, व्यवसाय यांची ओळख होणारे पुतळे बसविले तर नक्कीच शहराची सांैदर्यवृध्दी होईल. जिल्हा प्रशासनाने स्थानिक कलाकारांच्या मदतीने मनोरूग्णालयाबाहेर असणाऱ्या भिंती रंगविण्यास प्रारंभ केला आहे. या भिंतीवर चित्रे रेखाटण्याचे काम देवरुखातील डी-कॅड तसेच सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट या संस्थांमधील विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. कोकणातील निसर्ग वैभव त्याचबरोबर संस्कृती आता रत्नागिरी शहरातील विविध भिंतींवर दिसणार असून पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन महोत्सव यशस्वी होण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. (प्रतिनिधी)1भिंतीवर चित्रे रेखाटण्याचे काम देवरुखातील डी-कॅड तसेच सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट येथील विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. 2मे मध्ये होणाऱ्या पर्यटन महोत्सवाची जय्यत तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. कोकणची ओळख दाखवणारे आंबे वा मासे यांची चित्रे रेखाटण्यात येत आहेत.