शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

कोकणच नंबर १!

By admin | Updated: May 31, 2017 04:15 IST

बारावी निकालात कोकण विभागाचा निकाल ९५.२० टक्के इतका लागला असून, मंडळाने राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : बारावी निकालात कोकण विभागाचा निकाल ९५.२० टक्के इतका लागला असून, मंडळाने राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकाल १.९१ टक्के वाढल्याची माहिती मंडळाच्या विभागीय अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.राज्यातील एकूण ९ मंडळांमध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक आहे. या मंडळामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांचा समावेश होतो. दोन्ही जिल्ह्यांतून ३२ हजार ३९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी ३० हजार ५०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.१८ टक्के इतके आहे.रत्नागिरी जिल्ह्यातून २० हजार ८२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी १९ हजार ६६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल ९४.४९ टक्के इतका लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ११ हजार २३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी १० हजार ८३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९६.५१ टक्के इतका लागला आहे. १०० टक्के निकालकोकण विभागात २४३ कनिष्ठ महाविद्यालये असून, ६० कनिष्ठ महाविद्यालयांचा १०० टक्के निकाल लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १४८ कनिष्ठ महाविद्यालयांपैकी ३२, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९५पैकी २८ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे.